शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा

प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार मुंबई: महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार […]

अधिक वाचा..

तुमचंही रेशन पुस्तक फाटलंय का? मग घरबसल्या काढा डिजिटल रेशन कार्ड

औरंगाबाद: आपल्या दैनंदिन जीवनात रेशनकार्ड हा अतिशय महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे.मात्र कागदी रेशनकार्ड कालांतराने फाटणे, पुसट होणे किंवा हरवणे ही मोठी समस्या ठरत होती. पावसाळा, सततची हाताळणी आणि योग्य साठवणूक नसल्यामुळे अनेक नागरिकांना रेशन दुकानात अडचणी येत होत्या. आता या सर्व समस्यांवर एक सोपा, सुरक्षित आणि आधुनिक उपाय उपलब्ध आहे. डिजिटल आणि PVC रेशन कार्ड […]

अधिक वाचा..

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई: राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ३८ नगराध्यक्ष आणि 1100 नगरसेवक निवडून आणले

राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागात स्ट्राईक रेट चांगला; सुनिल तटकरे मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ३८ नगराध्यक्ष आणि राज्यात पक्षामार्फत लढल्या गेलेल्या ३ हजार ६८१ जागांपैकी जवळपास ११०० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर अधिकृत निवडून आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार बक्षीस! नितीन गडकरींची मोठी घोषणा

औरंगाबाद: रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत ऐतिहासिक बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे. मदत करणाऱ्यांसाठी मोठं प्रोत्साहन अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला थेट ₹25,000 रोख बक्षीस देण्यात येणार. यापूर्वी ही रक्कम फक्त ₹5,000 होती, आता पाचपट वाढ करण्यात […]

अधिक वाचा..

मुंबईचे लचके तोडले जात आहे, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जात आहे; विजय वडेट्टीवार 

नागपूर: महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे,मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे.त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी […]

अधिक वाचा..

काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली

मुंबई: काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आम्ही कोणाकडेही गेलो नाही. उलट स्थानिक पातळीवर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना हे पक्ष आमच्याकडे युतीसाठी […]

अधिक वाचा..

बॉम्बे हायकोर्टाने दैनिक भास्करला धक्का: पत्रकार धर्मेंद्र प्रताप सिंहांच्या बाजूने निकाल

चौकशीचे निष्कर्ष ‘तर्कबाह्य’ ठरले मुंबई: मुंबईतील बॉम्बे हायकोर्टाने दैनिक भास्करचे प्रकाशक डी.बी. कॉर्प लि. ची रिट याचिका (WP 9361/2025) खारिज करत कर्मचारी व वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र प्रताप सिंह यांना मोठा दिलासा दिला. लेबर कोर्टाच्या ४ एप्रिल २०२५ च्या Part I पुरस्काराला हायकोर्टाने स्थगिती नाकारली, ज्यात चौकशी अधिकारींचे निष्कर्ष ‘perverse’ (तर्कबाह्य) असल्याचे नमूद केले गेले. दीर्घ […]

अधिक वाचा..

भिवंडीच्या विकास करताना कुणावरही अन्याय होऊ देणार नाही

माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन भिवंडी: ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसारख्या शहरांप्रमाणे भिवंडीला आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, विकासाच्या नावाखाली कोणावरही अन्याय होणार नाही, कुणावरही बुलडोझर चालवला जाणार नाही आणि सर्वांना विश्वासात घेऊनच पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भिवंडी येथे […]

अधिक वाचा..