नवीन रेशन कार्ड काढायचय मग घरबसल्या करू शकता अर्ज, जाणून घ्या…

औरंगाबाद: सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता. नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तुमच्या राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://mahafood.gov.in/ तुमच्या आयडीने लॉग इन करा किंवा […]

अधिक वाचा..

तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..

औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-केवायसी न केल्यास काय होईल तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत […]

अधिक वाचा..

शेजाऱ्याने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलंय? घाबरू नका, अशा प्रकारे जमीन परत मिळते

औरंगाबाद: शेजाऱ्याने जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर प्रक्रिया काय आहे? तलाठ्याकडे तक्रार करण्यापासून ते अधिकृत मोजणी, तहसीलदाराचा आदेश आणि न्यायालयाचा मार्ग यांसारख्या टप्प्यांची माहिती दिली. १) संशय आला? पहिली नोंद तलाठ्याकडेच करा जमिनीचा तुकडा गेल्याचा आढळला की तलाठी कार्यालयात एक साधी लेखी तक्रार द्या. त्यात या गोष्टी लिहा. सर्वे/गट नंबर मूळ सीमारेषा अंदाजे गेलेली जमीन दोन्ही […]

अधिक वाचा..

नवले पूल परिसर दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सांत्वनपर भेट

अपघातानंतर मृतांच्या ऐवजांची व कागदपत्रांची चोरी हे कृत्य हीन व संतापजनक; पोलीस आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करणार पुणे: पुण्यातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबीयांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने […]

अधिक वाचा..

शेल्टर होमची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत भटक्या कुत्र्यांवर कारवाई करू नये

मुंबई युवक काँग्रेस आणि प्राणीमित्र संघटनांची भटक्या कुत्र्यांनी कारवाई विरोधात शिवाजी पार्क परिसरात निदर्शने मुंबई: न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर अत्यंत घाई घाईने व अन्यायकारक कारवाई करण्यात येत आहे या विरोधात आज शिवाजी पार्क परिसरात मुंबई युवक काँग्रेस आणि प्राणीमित्र संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई युवक […]

अधिक वाचा..

‘जिप्सी’ सिनेमाच्या खास प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी घेतली विशेष मुलाखत मुंबई: वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी असलेल्या ‘जिप्सी’ या सिनेमाच्या खास प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे रविवारी दुपारी शशि […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार मुकुल वासनिक यांच्यासह खासदार, माजी मंत्री यांचा समावेश मुंबई: नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे. या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस […]

अधिक वाचा..

शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा – महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय […]

अधिक वाचा..
SARPANCH

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, […]

अधिक वाचा..
leopard

चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…

अहिल्यानगर : बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रियांका सुनील पवार (वय ५) असे बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचे नाव आहे. रियांका बुधवारी (ता. १२) सायंकाळी घरासमोर शेकोटीजवळ खेळत होती. यावेळी तिची आई देखील बाहेरच होती. घराजवळील तुरीच्या शेतातून आलेल्या […]

अधिक वाचा..