‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ फक्त चौकटीपुरतेच उरले?

मालमत्तेच्या वादांमुळे ‘एकत्र कुटुंब’ संकल्पना धोक्यात मुंबई: ‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आता केवळ घोषवाक्यापुरतीच उरली आहे की काय, असा प्रश्न निर्माण होईल इतपत देशभरात मालमत्तेचे वाद वाढताना दिसत आहेत. एकेकाळी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारी भारतीय कुटुंबं आज जमिनीच्या तुकड्यासाठी आणि घराच्या वाटणीसाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आज दर तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून […]

अधिक वाचा..

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाचा खून; मालाड रेल्वे स्थानकावर थरार

मुंबई: मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आता जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गर्दीमधून होणारे वाद, धक्काबुक्की ही बाब नवी नाही; मात्र याच वादातून एका प्रवाशाचा खून झाल्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावरील […]

अधिक वाचा..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची परळ बसस्थानकास सदिच्छा भेट

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशाने मा. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी परळ बसस्थानकास सदिच्छा भेट दिली. शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता झालेल्या या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी बसस्थानकावरील प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, बससेवेचे नियोजन, स्वच्छतेची स्थिती […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार! राज ठाकरेंच्या भावनिक विधानांनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर व्यक्त केलेली भावना आणि अलीकडील काही घडामोडी या […]

अधिक वाचा..

पोटरा चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या पोटरा या मराठी चित्रपटाला तरुणांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे या चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. रुईया महाविद्यालय,साठे महाविद्यालय, बाकलीवाल महाविद्यालय आणि सिडनेम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटाला हाऊसफुल गर्दी केली. पोटरा […]

अधिक वाचा..

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत JSPM पॉलिटेकनिकचा एकाच दिवशी ९ पदकांचा ऐतिहासिक विक्रम

वाघोली: महाराष्ट्र राज्य आंतर महाविद्यालयीन तंत्रनिकेतन क्रीडा स्पर्धा (IEDSSA 2026) मध्ये (JSPM) जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलिटेकनिक, वाघोलीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत एकाच दिवसात तब्बल ९ पदके जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात संस्थेचा नावलौकिक झाला आहे. दि २३ जानेवारी २०२६ रोजी ‘समर्थ पॉलिटेकनिक’, बेल्हे येथे पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

मीट ग्राइंडरमध्ये सापडलेले ते 32 तुकडे कसले! मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई

मुंबई: मीट ग्राइंडरच्या आत लपवून सौदी अरेबियाहून भारतात आणण्यात आलेल्या सोन्याच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) उघडकीस आणला आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर ही कारवाई करण्यात आली असून तब्बल 2.89 कोटी रुपये किमतीचे 1.815 किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सौदी अरेबियाहून आलेल्या […]

अधिक वाचा..

SIM कार्डचा कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे तांत्रिक रहस्य

मुंबई: आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आणि सिम कार्ड हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. कॉलिंग, इंटरनेट, बँकिंग, ओटीपी अशा अनेक गोष्टी सिम कार्डशिवाय अशक्य आहेत. मात्र सिम कार्डकडे नीट पाहिले तर एक गोष्ट हमखास लक्षात येते—त्याचा एक कोपरा कापलेला असतो. अनेकांना हा फक्त डिझाइनचा भाग वाटतो, पण प्रत्यक्षात यामागे एक महत्त्वाचे तांत्रिक […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! सोनाली राऊतच्या ‘ॲटीट्यूड’वर रितेश भाऊंचा संताप, थेट नॉमिनेशनचा इशारा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला कडव्या शब्दांत सुनावलं आहे. “हा ॲटीट्यूड घरी ठेवायचा, या घरात नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली.शो सुरू झाल्यापासूनच रितेश […]

अधिक वाचा..

न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार मुंबई: “न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी […]

अधिक वाचा..