इराणच्या घडामोडींवरून मंदाना करिमीचे वादग्रस्त वक्तव्य; भारत सोडण्याची तयारी

मुंबई: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान इराणी वंशाची अभिनेत्री मंदाना करिमी हिने केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केल्यानंतर आता तिने भारत सोडून मायदेशी […]

अधिक वाचा..

दातात धरलेली तीन इंचांची पिन थेट श्वासनलिकेत! घाटीत थरारक शस्त्रक्रियेत १६ वर्षीय मुलीला जीवदान

छत्रपती संभाजीनगर: गणेश कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीच्या श्वसनमार्गात चुकून स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) गेल्याने गंभीर प्रसंग ओढावला. मात्र गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल , औरंगाबाद (घाटी) येथील कान-नाक-घसा विभागाने अत्यंत कौशल्याने ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून मुलीचा जीव वाचवला. नेमके काय घडले? रविवारी (ता. १) रात्री सुमारे १० वाजता मुलगी ड्रेस व्यवस्थित […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! थेट निवडून आलेल्या सरपंचांना ग्रामस्थांचा झटका

लोणवळ: गावच्या सरपंच मुक्ताबाई राठोड यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत तब्बल ६७४ मतांनी मंजूर झाला आहे. आवश्यक बहुमत मिळाल्याने राठोड यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागणार असून तालुक्यात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अविश्वास ठरावासाठी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत ६७४ मतदारांनी ठरावाच्या बाजूने कौल दिल्याने ठराव मंजूर […]

अधिक वाचा..

‘मागासवर्गीय’ शब्द वगळला! ४१६ शासकीय वसतिगृहांचे नामांतर; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या नावांतून ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश वसतिगृहांना ‘मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृह’ […]

अधिक वाचा..

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची कारवाई

मुंबई: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने अनेक प्रवासी अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज फुजैरा विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत. उड्डाणाची वेळ: VT-GSO – दुपारी ३.३० वाजता टेकऑफ […]

अधिक वाचा..

दुबईत अडकलेल्या मराठी नागरिकांसाठी मदतीचा हात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आखाती देशांवरही जाणवत असून, अनेक मराठी नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे. ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर आदी भागांतील नागरिकांनी मदतीसाठी शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. पुण्यातील इंदिरा […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडे यांना लोकायुक्तांची क्लीन चीट; अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले

मुंबई: राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना आणखी एका न्यायालयीन लढाईत दिलासा मिळाला आहे. कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह करण्यात आलेले सर्व आरोप राज्य लोकायुक्तांनी फेटाळून लावत मुंडे यांना क्लीन चीट दिली आहे. कृषीमंत्री म्हणून कार्यरत असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी […]

अधिक वाचा..

आंदोलन थांबवा; इ-चलानांवर सरकारचा सकारात्मक सूर; प्रताप सरनाईक

मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूकदारांना ५ तारखेपासूनचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, “इ-चलनांच्या कारवाईबाबत वाहतूकदारांच्या भावना […]

अधिक वाचा..

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत-विकसित महाराष्ट्रच्या दिशेने मोठे पाऊल; ॲड. आशिष शेलार

मुंबई: युवकांच्या क्षमतेला योग्य दिशा देत रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील पहिल्याच अशा एआय-आधारित सर्वेक्षण उपक्रमातून २०२७ पर्यंत १५ हजार युवकांना प्रशिक्षण आणि त्यापैकी किमान ५ हजार युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेत युद्धाची धग; जागतिक चिंतेत भर, शांततेचे आवाहन

तेहरान: मध्यपूर्वेत इस्राएल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने तीव्र स्वरूप धारण केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये लष्करी कारवायांचे वृत्त झळकत असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबतच्या दाव्यांमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. […]

अधिक वाचा..