भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली

मुंबई: महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाची सरशी..

अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणाच्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (दि. ९) मार्च रोजी 5 जागेसाठी निवडणूक झाली असून या पाचही जागेवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून, खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नक्की सत्ता कोणाची हे सिद्ध होणार आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक; १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर: शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी […]

अधिक वाचा..

उदय सामंत हे जेएनयू विद्यापीठाला भेट देणारे पहिले मंत्री

मंत्री उदय सामंत यांची जेएनयू मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट दिल्ली: महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांनी आज दिल्ली येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रातून JNU विद्यापीठाला भेट देणारे […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची; ‘स्वामित्व’ योजनेचा उद्या शुभारंभ

मुंबई: केंद्र सरकारची स्वामित्व योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी मालमत्ता हक्क निश्चित करणारी महत्त्वाची योजना आहे. २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील ३०,५१५ गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला आहे. स्वामित्व योजनेची उद्दिष्टे गावांमधील मालमत्तांची स्पष्टता निर्माण करणे. डिजिटल प्रॉपर्टी कार्डद्वारे मालमत्ता व्यवस्थापन सुलभ करणे. शेतकरी व ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. मालमत्तेसंबंधी वाद मिटवून सामाजिक सलोखा निर्माण […]

अधिक वाचा..

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी पासून सुरुवात

मुंबई: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने […]

अधिक वाचा..

केसांच गळण थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते

केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात. केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते कढीपत्त्याच्या पानांमध्ये ए, […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच

मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती गौतम अदानीला हिशोब चुकता करावा लागेल मुंबई: उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही […]

अधिक वाचा..

महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश; चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा

बारामती (प्रतिनिधी) वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले. आज बुधवार (दि ९) बारामती येथील ऊर्जाभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

सणसवाडीत इमारतीत अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…

शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरुर येथे एका हॉस्पिटलसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने मूळ मालकांनी सदर व्यक्तीला नोटीस पाठवून इमारतीला टाळे लावले होता. काही महिलांसह व्यक्तींनी सदर इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अश्विनी शांतीलाल तांबे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजेंद्र पुंजाजी […]

अधिक वाचा..