होस्कोटे तालुक्यात भीषण साखळी अपघात; ७ जणांचा मृत्यू, सहा विद्यार्थी ठार

बेंगळुरू: शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ शुक्रवारी (ता. १३) पहाटे भीषण साखळी अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारीने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे सुमारे चारच्या सुमारास शहरातील बारावीचे सहा विद्यार्थी ‘लाँग ड्राइव्ह’साठी मोटारीतून निघाले होते. नवीन महामार्गावरून वेगात जात असताना त्यांनी प्रथम गगन […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात तरुण डॉक्टरचा मृत्यू…

शिरूर: पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव गणपती येथे भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे यांचा मृत्यू झाला असून, डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

अधिक वाचा..

पुण्यात मित्रमंडळ चौकात भीषण अपघात, तरुणाचा होरपळून मृत्यू

पुणे: पुणे शहरातील मित्रमंडळ चौक परिसरात एका तरुणाचा भीषण अपघात होऊन मृत्यू झाला आहे. रस्त्यावर जात असताना केलेल्या चुकीमुळे त्याचा कोळसा झाल्याचे वृत्त आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणी महावितरणचा विद्युत पुरवठा करणारा डीपी बॉक्स आहे, जो सुरक्षेच्या कारणास्तव नेहमी […]

अधिक वाचा..

अपघातात तरुणीचा मृत्यू, पतीचा आक्रोश पाहुण्यांनाही हादरवला

खोकुर्ले: शनिवारी शाहू मिल चौकात एका कार आणि मोपेडच्या अपघातात लक्ष्मण शिवाजी गवळी यांची पत्नी भाग्यश्री (वय २५) ठार झाली. या अपघाताने दीड वर्षापूर्वी सुरू झालेला दोघांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. भाग्यश्री खोकुर्ले येथील असून अलीकडेच वकिलीची पदवी घेतली होती आणि न्यायालयीन परीक्षेची तयारी करत होती. चार बहिणींपैकी सर्वात लाडकी असलेल्या भाग्यश्रीने नुकतेच आईचे […]

अधिक वाचा..

समोरच मृत्यू आला! दारूच्या नशेत रस्त्यावर इनोव्हा चालकाकडून हिट अँड रनचा थरार

१५ जण जखमी, ४ वाहतूक पोलीसही बाधित सांगली: कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं. मात्र पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. सांगली शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं. सांगली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गणपती […]

अधिक वाचा..

अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर षडयंत्रच! राखी सावंतचा खळबळजनक आरोप

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत लँडिंग करताना चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोघे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या घटनेने […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी पेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी

नागपूर: समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली. समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होत, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का; घातपात की अपघात यावर तीव्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा […]

अधिक वाचा..

अपघातावर राजकारण नको! चौकशी होईलच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या […]

अधिक वाचा..

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

सोलापूर: मंगळवेढ्याजवळ पंढरपूर–सोलापूर महामार्गावर सोमवारी (२६ जानेवारी २०२६) सायंकाळी भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि १४ वर्षांच्या मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..