पापड खा, पण जरा जपून…

पापड हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच […]

अधिक वाचा..

आई-वडिलांना सांभाळले नाही तर सरळ तुरुंगात जाल; जाणून घ्या काय म्हणतो कायदा…

औरंगाबाद: आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे. दंड व शिक्षा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा […]

अधिक वाचा..

डोळ्याची काळजी कशी घ्यावी…

आयुर्वेदाच्या मतानूसार शरिरात कफ बळावला कि, द्रुष्टि दोष बळावतात. डोळे हे कफाचे मुख्य केंद्र आहेत. खालिल उपाययोजना केल्या असता डोळ्याचे आजार चष्म्याचे नंबर कमि होऊन चष्मा जातो. १) रोज नियमितपणे एक चमचा त्रिफळा चूर्ण व चमचाभर तूप गरम पाण्यात घ्या. २) वस्रगाळ केलेल्या त्रिफळा चूर्ण भिजवलेल्या पाण्यात नियमितपणे डोळे धूवा. ३) नियमितपणे त्रिफळा चूर्णाने जीभ, […]

अधिक वाचा..
Dalchini

दालचिनी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे…

 दालचिनीचे शरीरासाठी होणारे फायदे १) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. २) थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात. ३) जखमा बऱ्या करते: दालचीनी व मध एकत्र करुन जिथे जखम झाली आहे तिथे […]

अधिक वाचा..
Rain

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

वर्षा ऋतू: दिनचर्या व घ्यावयाची काळजी उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात हा काळ याला “ऋतुसंधी” असे शास्त्रात संबोधन आहे.संपत आलेल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस व पुढे येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस असा 14 दिवसांचा ऋतुसंधी होतो. या संधिकाळात संपणाऱ्या ऋतूची चर्या, आहार,विहार यांचा हळूहळू त्याग करावा व पुढे येणाऱ्या ऋतूला अनुकूल तो सर्व विधी हळूहळू सुरू […]

अधिक वाचा..