वाढत्या वयात घ्यायची काळजी

1) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते. त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो. चेहऱ्यावर मोठ्या आकारात छिद्रे दिसू लागतात. वयाच्या तीस वर्षा नंतर तेलकट वा संमिश्र त्वचेवर छिद्रे दिसायला लागतात. चांगल्या क्लिन्झरने त्वचा साफ करून टोनिंग केल्यास तेलकट त्वचेची छिद्रे कमी होतात. 2) संत्री, मोसंबी, इतर केशरी लाल फळे, गाजरे, भोपळा, बीट, आंबे यांचा आहारात […]

अधिक वाचा..

अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल

विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन लातूर: अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी शिक्षण संस्थांमध्ये आरोग्य तपासणीची आवश्यकता; डॉ सुजाता वाँरियर

सुमनालय फाऊंडेशन’चा एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने अमृता विद्यालयम जुईनगर येथे आरोग्य तपासणी उपक्रम मुंबई: मुंबईतील “सुमनालय फाउंडेशन” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने कोपरखैरणे येथील एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने १० ते १२ जुलै २०२५ ला “अमृता विद्यालयम, जुईनगर” येथे आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा सुमारे ८६५ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. […]

अधिक वाचा..

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी

मुबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचार विषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल […]

अधिक वाचा..

उन्हाळ्याची झळ वाढलीये, काय काळजी घ्याल…

उन्हाळा म्हणजे अंगाची काहिली होणे, रखरखीतपणा, उष्माघात, घामाच्या धारा… असं सगळं मनात येते. अशावेळी जीव नकोस होतो. मे महिन्यामध्ये सर्वत्र तापमान वाढू लागले व घामाघूम व्हायला झाले की, सर्वांना उन्हाळ्याची झळ लागते. उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यायची ते बघूया… उष्माघात: उष्माघात ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली […]

अधिक वाचा..

त्वचा रोगाची लक्षण, कारणे व काळजी कशी घ्यावी

खाज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊक आहेत. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते. आणि त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खाज येते. अन् खाजवल्याने काळे डाग पडतात, त्याला एक्जिमा म्हणतात. हे अधिकतर गुप्तांगात होते. […]

अधिक वाचा..

जीवनातील वेळ वाचत नाही तर वेळ कमी होतोय

मुलांसाठी हानिकारक पॅक केलेले ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी आणि तो जास्त काळ खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याचे सेवन लहान मुलांसाठी खूप हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही मुलाला पॅकेज केलेले फळांचे रस सतत प्यायला देत असाल, तर त्याऐवजी फळे द्या. अन्यथा, तुमच्या मुलांना अन्नाची ऍलर्जी, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या गंभीर समस्या […]

अधिक वाचा..

वारंवार लघवीला का जाव लागत उपचार व काळजी 

पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने कधीही, एका वेळेस एक-दीड लीटर पाणी पितात. काही जण दिवसभर पाणी प्यायला वेळ नसतो म्हणून रात्रीच जास्त पाणी पितात व रात्रभर लघवीला जातात. फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हा वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. शाळेतील […]

अधिक वाचा..

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्राच्या दत्तनगर येथील जिल्हा परीषद शाळेतील महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या दोन शिक्षकांनी शिक्षणविस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांना (दि. २८) जून रोजी मारहाण केली होती. त्यानंतर तातडीने त्या दोघांवर गटविकास आधिकारी महेश डोके यांनी (दि १) जुलै रोजी निलंबनाची कारवाई केली होती. परंतु ते […]

अधिक वाचा..

पापड खा, पण जरा जपून…

पापड हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच […]

अधिक वाचा..