मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका […]

अधिक वाचा..

स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले […]

अधिक वाचा..

लहान मुलांच्या तापासाठी घरगुती उपाय

मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. तथापि तापमानाचे मोजमाप हे काही तापाची चिंता करण्याचे कारण नाही. पालक म्हणून, आपल्या मुलाला बरे वाटत आहे की नाही ह्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्या मुलास […]

अधिक वाचा..

अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांसमवेत महिला दिन साजरा

शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांचा अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांनी एकत्र येत अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांना गरजेचे साहित्यासह खाऊ देत महिला दिन सहारा करुन समाजाला आगळावेगळा संदेश दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गार्डन सिरी महिला […]

अधिक वाचा..

पालकांनो शाळेतील पाल्याची शाळेत येता- जाता काळजी घ्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शाळा भरण्याच्या वेळेत पायी जाणाऱ्या मुलींच्या अवतीभोवती मोटार सायकल वरून येवुन जाणून-बुजून काहीतरी कारण काढून थांबणे, त्यांच्या पाठीमागून पुढे जावुन थांबणे, मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहणे असा धक्कादायक प्रकार टाकळी हाजी येथे घडला असून यापुढे पालकांना मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काळजी घ्यावी लागणार आहे. 15 दिवसांपासून असाच मुलींचा पाठलाग करण्याचा प्रकार […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग व विशेष मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप मुख्यमंत्री महोदयांच्या […]

अधिक वाचा..

पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांचे प्रतिपादन शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनात शालेय मुलांनी शाळाबाह्य मुलांपासून लांब रहावे तर पालकांनी देखील शालेय मुलांना मोबाईल व दुचाकी पासून लांब ठेवावे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक […]

अधिक वाचा..

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार; अतुल लोंढे

मुंबई: पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते […]

अधिक वाचा..

वाढदिवसाचा खर्च टाळून शालेय मुलांना साहित्य वाटप…

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विराज आदक याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला असून वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत शाळेमध्ये गरजेच्या मुलांना बसकर चटई देण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जालिंदर आदक यांच्या संकल्पनेतून त्यांचा मुलगा […]

अधिक वाचा..

मुले सुदृढ ठेवण्यासाठी काही उपाय

१)मुलांची स्वच्छता:- नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते. अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे. २)लसीकरण:- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या. ३)मुलांची स्वच्छता:- स्वतः […]

अधिक वाचा..