तुम्हालाही सारखी येतेय उचकी, या गंभीर आजाराचे असू शकते कारण

उचकी लागली तर आपण कोणीतरी आठवण काढत असेल असे आपण म्हणतोय. परंतू वारंवार सारख्या येणाऱ्या उचकीचा संबंध कोणा गंभीर आजाराचा संकेत देखील असू शकतो. सर्वसाधारणपणे उचकी काही मिनिटांसाठी असते आणि आपोआप जाते देखील. परंतू ही उचकी ४८ तासांहून अधिक वेळ येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक होऊ शकते. उचकी का येते संशोधनाच्या नुसार उचकी […]

अधिक वाचा..

तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली; रिलायन्स रुग्णालय येथे उपचार सुरू

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रिलायन्स रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तेजस यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून उपचारानंतर […]

अधिक वाचा..

कोरड्या ओठांवरुन जीभ फिरवणं पडेल महागात! होऊ शकतो ‘लीप सिकींग सिंड्रोम’चा गंभीर आजार

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीसोबतच आपल्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात, यातील सर्वात पहिला परिणाम आपल्या नाजूक ओठांवर होतो. ओठ कोरडे पडले की आपण नकळतपणे त्यावर जीभ फिरवतो. आपल्याला वाटते की यामुळे ओठांना थंडावा मिळेल आणि ते ओले राहतील, पण खरी समस्या इथूनच सुरू होते. ओठांवरुन वारंवार जीभ फिरवण्याची ही छोटीशी सवय ओठांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेऊ […]

अधिक वाचा..

अक्षय कुमारच्या ताफ्यातील मर्सिडीजचा भीषण अपघात; रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतत असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला सोमवारी रात्री अंधेरी–जुहू परिसरात भीषण अपघात झाला. जुहूतील सिल्व्हर बीच कॅफेसमोर भरधाव वेगाने धावणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पूर्णपणे चुरगळली गेली असून मर्सिडीज कार पलटी होऊन थेट रिक्षावर कोसळली. अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रस्त्यावरून […]

अधिक वाचा..

कवठे येमाईतील फत्तेश्वर व लाखनगाव – चांडोह पूल धोकादायक अवस्थेत; वाहतुकीसाठी बंद

दळणवळण ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र संताप शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-येथिल फत्तेश्वर बंधाऱ्यावरील पूल तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोहजवळील पूल जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेले आहेत. फत्तेश्वर पुलाच्या बंधाऱ्याचा मोठा भाग प्रचंड पुराच्या पाण्याने उघडला गेला असून वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. त्याचप्रमाणे बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोह पुलाची अवस्था […]

अधिक वाचा..

सविंदणे- लोणी रस्ता गेला खड्ड्यात, रस्त्याची दुरावस्था झाल्याने होतायेत अपघात 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता.शिरूर) ते लोणी (ता. आंबेगाव) या रस्त्याची खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे. लोणी व पाबळ येथे उपबाजार समिती असल्याने या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सविंदणे, कवठे येमाई, इचकेवाडी, वाळुंजनगर आदी ग्रामस्थांना याच […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! विजय घाडगे यांना छातीत कळा, प्रकृती खालावली

लातूर: लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विजयकुमार घाडगे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिंमडळात रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल

मुंबई: महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत […]

अधिक वाचा..

राज्यातील विश्रामगृहे सुस्थितीत असावीत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: “शासकीय विश्रामगृह हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. अनेक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या ठिकाणी  असणारी विश्रामगृहे अस्वच्छ व दूरावस्थेत आहेत. त्यामुळे संसर्ग होऊन आजार होण्याची शक्यता आहे. त्यांची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छता राखणे  आवश्यक आहे. तसेच या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासात मर्यादित वेळेत मर्यादित उत्तर देने योग्य होणार नाही. या […]

अधिक वाचा..