ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर निधनान भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत

मुंबई: रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे. सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाचा आदर्श आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातल्या अभिनयानं त्यांनी जिजाऊँ माँसाहेबांचं जिवंत दर्शन घडवलं, त्यांची ती भूमिका केवळ अविस्मरणीय आहे. अमिताभ, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशीकपूर या […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनास्थळी शिक्रापूर पोलीस तातडीने दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकाचा नदीत ढकलून खून…

आरोपीला चोवीस तासात अटक शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आणि या अनैतिक संबंधाबाबत इतरांना सांगेल असे म्हणत वारंवार पैशाची मागणी करुन पैसे उकळत असणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाला मुळा-मुठा नदीच्या पुलावर घेऊन जात नदीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन यात नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने या […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत कंटेनरखाली चिरडून एक व्यक्ती जागीच ठार

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरच्या धडकेने कंटेनरखाली चिरडून मेहरबान विठ्ठल गायकवाड हा व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील मेहरबान गायकवाड हे आज २७ मे रोजी सकाळच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरुन […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरला मित्राच्या वडिलाचा चाकू भोसकून खून, आरोपीही जखमी…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती, आता पुन्हा पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा भर रस्त्यावरच चाकूने भोसकून खून केल्याचा घटना म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली असून कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे […]

अधिक वाचा..

कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई कोळपे यांचे निधन

शिरुर: शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई बुधाजी कोळपे (वय 89) यांचे बुधवार (दि 10) रोजी दुपारी 4 च्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुरंदरचे आमदार संजय जगताप (सर) यांचे स्वीय सहायक सुभाष कोळपे यांच्या त्या मातोश्री आहेत. तर कळवंतवाडीच्या माजी सरपंच सोनाली सुभाष […]

अधिक वाचा..

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय समोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारच्या धडकेत इमाम दस्तगीर शेख या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रहिवाशी असलेले इमाम शेख हे […]

अधिक वाचा..

अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गावर बाभुळसर खुर्द गावात असणाऱ्या पिरसाहेब मंदीराच्या समोर सकाळी आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकडावर बसुन गप्पा मारणाऱ्या चार व्यक्तींना करडे येथुन रांजणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने रामदास किसन शिंदे (वय 55) या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन तीन जण जखमी […]

अधिक वाचा..

उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?

औरंगाबाद: आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. […]

अधिक वाचा..