वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील वाघाळे (पासुडीमळा) येथील शामराव एकनाथ शेळके (वय 43) यांचे आज (शुक्रवार) पहाटे सहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाघाळे (पासुडीमळा) येथे आज दुपारी 1 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.   शामराव शेळके यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झोपेलेल्या पत्नीचा गळा आवळून खून

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील फलके मळ्यात दारु पिण्याच्या वादातून झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याबाबत विकाश अर्जुन गौड (वय 38) रा. फलकेमळा, कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे मुळ रा. सुनावल ता. हुंडम जि.जबलपुर राज्य मध्यप्रदेश यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असुन पोलिसांनी आरोपीस तातडीने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत आधी शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा (दि 14) रोजी मृत्यू झाला असुन याप्रकरणी संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते दोघे (रा.चव्हाणवाडी, […]

अधिक वाचा..
omprakash-panipat

आश्चर्य! एक महिना अगोदरच मृत्यूची केलेली भविष्यवाणी ठरली तंतोतंत…

पानिपत (हरियाणा): पानिपत जिल्ह्यातील इसराना गावात 15 ऑगस्ट रोजी एक आश्चर्यदायक घटना घडली आहे. ओमप्रकाश (वय ८०) यांनी एक महिना अगोदरच आपल्या मृत्यूची केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत ठरली आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओमप्रकाश यांनी सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ लोकांना सांगितल्याचं नातेवाईकांचे म्हणणं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ओमप्रकाश […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील उद्योजक सतिश खंडू नाईकरे यांचा आज (दि 5) रोजी पुणे-नगर महामार्गांवर बोऱ्हाडे मळा येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. सतिश नाईकरे यांचा हॉटेल व्यवसाय असुन आज सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरुन आपल्या दुचाकी वरुन एका वेटरला घेऊन ते शिरुरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी एका मालवाहतूक ट्रॅकच्या […]

अधिक वाचा..

मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

मुंबई: “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केल. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे […]

अधिक वाचा..

नाना शंकरशेट यांची १५८ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी

मुंबई: नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५८ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी आज (दि. ३१) रोजी पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिके तर्फे अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका उपसचिव रसिका देसाई, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष […]

अधिक वाचा..

स्त्री आधार केंद्राचे कार्यकर्ते आर.डी शेलार यांचे दुःखद निधन…

शेलार गुरुजी हे आंबेडकरी चळवळीचे खरे सुपुत्र होते; डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: रमेश शेलार उर्फ आर.डी. शेलार गुरुजी यांच (दि. २८) जुलै सकाळी दुःखद निधन झाले. ते १९८१ सालापासून स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या या कामाबरोबरच त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये कामगार […]

अधिक वाचा..

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्युस सरकारच जबाबदार; नाना पटोले

मुंबई: राज्यात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे तर दुसरीकडे गाव-खेड्यात, आदिवासी पाड्यात रस्तेच नाहीत. रस्ता नसल्याने इगतपुरीतल्या आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला, हे महाराष्ट्राला भुषणावह नाही. आदिवासी गरोदर महिलेचा हा मृत्यू नसून एकप्रकारची हत्या आहे तसेच शासकीय असंवेदनशीलतेचा बळी आहे. आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूस शासनच जबाबदार आहे, असा गंभीर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात चारचाकी गाडी अडवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयातील लग्न समारंभ उरकुन चारचाकी गाडीने घरी जात असताना दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी चारचाकी गाडी अडवत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चारचाकी गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्याने यात चारचाकी गाडीतील एकजण जखमी झाला असुन याबाबत दादाभाऊ महादेव घेगडे (वय 37) […]

अधिक वाचा..