जगाला गवसणी घालणारा भारत; 2047 पर्यंत महासत्ता होण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप

नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी महासत्ता बनवायचे असेल, तर केवळ आर्थिक किंवा लष्करी शक्ती वाढवून भागणार नाही. मजबूत लोकशाही, कायद्याचे राज्य, ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, समुद्रसत्ता, संरक्षण क्षमता, सक्षम मनुष्यबळ आणि सांस्कृतिक प्रभाव या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधणारा दीर्घकालीन राष्ट्रीय आराखडा आवश्यक आहे. भारताची तरुण लोकसंख्या, […]

अधिक वाचा..

12 ऑगस्टला वर्षातील खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार नाही, लाईव्ह स्ट्रीमिंगचा पर्याय

मुंबई : आकाशप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार असून, या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या पट्ट्यात काही काळ दिवसाच्या वेळी अंधाराचे वातावरण निर्माण होणार आहे. या अद्भुत खगोलीय घटनेबाबत जगभरातील खगोलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सूर्यग्रहणाचा खग्रास पट्टा ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर रशिया, उत्तर स्पेन आणि […]

अधिक वाचा..

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील भूमिकेबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच त्यांच्या काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. “आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित संतोष […]

अधिक वाचा..

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून कौतुक पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश […]

अधिक वाचा..

मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारताला रशियन तेल आता रेकॉर्ड महाग

इराण: मध्य-पूर्वेत इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केल्यानंतर जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ झाली असून त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. यामुळे भारताला रशियाकडून मिळणारे कच्चे तेल आता रेकॉर्ड महाग दराने खरेदी करावे लागत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने भारतासह काही देशांना मोठ्या सवलतीत […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

अमेरिका–इराण युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस महागला, उद्योग ठप्प, स्मशानभूमीही बंद

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या US–Iran conflict चा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकाच्या गॅसपुरता मर्यादित न राहता उद्योग, बाजारपेठ आणि अगदी स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; गॅस […]

अधिक वाचा..

आयुष म्हात्रेने भारतासाठी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकवून विराट कोहली, मोहम्मद कैफच्या पंक्तीत स्थान मिळवले

मुंबई: भारतीय युवा संघाने शुक्रवारी इंग्लंडला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात १०० धावांनी पराभूत करत इतिहास रचला. या विजयामुळे भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, तर संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आता मोहम्मद कैफ, विराट कोहली यांच्यासारख्या महान कर्णधारांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुंबईच्या विरार येथील १८ वर्षीय आयुषने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये […]

अधिक वाचा..

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून या संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमएमए) यांच्या वतीने मुंबई […]

अधिक वाचा..