मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारताला रशियन तेल आता रेकॉर्ड महाग

इराण: मध्य-पूर्वेत इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केल्यानंतर जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ झाली असून त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. यामुळे भारताला रशियाकडून मिळणारे कच्चे तेल आता रेकॉर्ड महाग दराने खरेदी करावे लागत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने भारतासह काही देशांना मोठ्या सवलतीत […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

अमेरिका–इराण युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस महागला, उद्योग ठप्प, स्मशानभूमीही बंद

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या US–Iran conflict चा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकाच्या गॅसपुरता मर्यादित न राहता उद्योग, बाजारपेठ आणि अगदी स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; गॅस […]

अधिक वाचा..

आयुष म्हात्रेने भारतासाठी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकवून विराट कोहली, मोहम्मद कैफच्या पंक्तीत स्थान मिळवले

मुंबई: भारतीय युवा संघाने शुक्रवारी इंग्लंडला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात १०० धावांनी पराभूत करत इतिहास रचला. या विजयामुळे भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, तर संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आता मोहम्मद कैफ, विराट कोहली यांच्यासारख्या महान कर्णधारांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुंबईच्या विरार येथील १८ वर्षीय आयुषने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये […]

अधिक वाचा..

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून या संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमएमए) यांच्या वतीने मुंबई […]

अधिक वाचा..

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७! विकसित भारताचं स्वप्न, पण वर्तमान जगण्याचे प्रश्न अनुत्तरित?

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग आणि सामाजिक सुरक्षेवर मोठा भर देण्यात आला आहे. ‘२०४७ पर्यंत विकसित भारत’ हे लक्ष्य समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला असला, तरी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित प्रश्न मात्र पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. या […]

अधिक वाचा..

भारतात निपाह व्हायरसचा शिरकाव; उपचार व लस नसल्याने खळबळ

कोलकाता: भारतामध्ये निपाह व्हायरसच्या नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असलेल्या या घातक विषाणूमुळे अनेक देश अलर्ट मोडवर गेले असून, भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रकरणे, प्रशासन सतर्क आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोलकाताजवळील एका खाजगी रुग्णालयात निपाह […]

अधिक वाचा..

काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

भाजपा उपऱ्यांचा पक्ष; आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपानी मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा […]

अधिक वाचा..

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विकसित भारत पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन

“कलाकार कट्टा” या उपक्रमाचे उद्घाटन नागपूर: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या “सेवा पर्व–२०२५” उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित भारताचा दृष्टिकोन” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग कार्यशाळेत साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत नागपूरसह […]

अधिक वाचा..

भारतात या चार कारणांनी येतो हार्ट अटॅक

भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. हायब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल आणि तणावपूर्ण लाईफस्टाईलमुळे लोकांच्या हृदयाचे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अजूनही तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलवर लक्ष दिले नाही तर येत्या वर्षात हृदयाचे आजार आणखीन वाढतील. वेळेच संकेत ओळखून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तरच या सायलेंट किलरपासून आपण वाचू शकतो. भारतात हार्ट […]

अधिक वाचा..