विळ्याने वार करून सावत्र आईचा खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न…

संभाजीनगर: कौटुंबिक शेतजमिनीच्या वादातून ४८ वर्षीय सावत्र आईची ३३ वर्षांच्या मुलाने धारदार विळ्याने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी अगरसायगाव येथे घडला. आशाबाई घमाजी जाधव (रा. अगरसायगाव, ता. वैजापूर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. रागात आईची विळ्याने हत्या केल्यानंतर मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला सुखरूपपणे बाहेर […]

अधिक वाचा..

वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न 

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापला किरकोळ वादातून दोघांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप ता. शिरुर येथे महिलेला केलेल्या शिवीगाळ चा जाब विचारल्याने महिलेच्या दाजी व भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल अरुण चंदनशिव, विजय राजू चंदनशिव, प्रल्हाद नानाभाऊ चंदनशिव, अरुण नानाभाऊ चंदनशिव, पवन प्रल्हाद चंदनशिव, नानाभाऊ उमाजी चंदनशिव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे […]

अधिक वाचा..

त्या पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक..

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हत्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता वैजापुरातही एका पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या ५५ वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली […]

अधिक वाचा..

मुंबईत पोटासाठी आलेल्या गरिबांची अमानुषपणे हत्या करणारा रमण राघव…

मुंबई: मुंबई हे स्वप्नांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नगरीत लोक नशीब अजमावण्यासाठी येतात. खूप कमी लोकांना यात यश येते पण बरेच लोक स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे मिळेल ते काम करुन रोजी रोटी कमवतात. पण 1960 चे दशक मुंबईच्या फुटपाथवर झोपणाऱ्या गरीब, मजुरांसाठी काळ ठरला. रमण राघव हा दक्षिण भारतातून मुंबईत आलेला व्यक्ती गरिबांसाठी यम ठरला. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

कन्हैयालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी शिरुरमध्ये निषेध मोर्चा…

शिरुर: राजस्थान मधील उदयपुर येथे कन्हैयालाल व अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना बजरंग दल संघटनेच्या वतीने निवेदन देत या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. हत्येनंतर मुस्लीम जिहादी मारेकरी धमकीचे व्हीडिओ प्रसारीत करत असून हिंदू समाजाला धमकाविणे व धर्मांतर तरुणांची डोके […]

अधिक वाचा..