गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना महाराष्ट्रभर पोलीस संरक्षण

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये गोहत्येबाबत आवाज उठवीत स्वतःचा जीव धोक्यात घालत हजारो गोवंशाचे जीव वाचविणाऱ्या मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना शासनाकडून पुरवण्यात येणारे सशस्त्र पोलीस संरक्षण यापूर्वी पुणे जिल्हा मर्यादित असताना आता हे पोलीस संरक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्यात देण्यात आले असल्याने गोराक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचे काम करणाऱ्या शिवशंकर स्वामी यांनी […]

अधिक वाचा..
cng

सीएनजीच्या दरात मोठी कपात; पाहा दर…

मुंबई : राज्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी कपात जाहीर केली. तर पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. आजपासून (बुधवार) हे नवे दर लागू झाले आहेत. सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लवकरच उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस […]

अधिक वाचा..
grampanchayat

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर; थेट जनतेतून…

मुंबई: राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे […]

अधिक वाचा..
cng

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ…

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा सीएजी आणि पीएनजी गॅसच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ झाली आहे. मुंबईत किमती वाढल्यानंतर आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे. महानगर […]

अधिक वाचा..
loni nagpanchami

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन बाजार तळ येथे नागपंचमी निमित्त आज (मंगळवार) शाहीर रामदास गुंड सूर्यावाले विरुद्ध शाहीर नासाहेब साळुंखे तुरेवाले यांच्यात हा महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामना रंगला होता. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा कलगीतुरा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी कलगीतुरा शोकिनांनी मोठी गर्दी केली होती. […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. कलगीतुरा स्थापना सुरुवात सन १९९३ झाली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुरा लोणी (तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) या ठिकाणी […]

अधिक वाचा..
Eknath Shinde and Nathabhau Shewela

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या: नाथाभाऊ शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, […]

अधिक वाचा..
Petrol

सिलेंडरनंतर सीएनजी, पीएनजीही महागले; पेट्रोल-डिझेलचे दर पाहा…

मुंबई: इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत असून, सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे हाल होऊ लागले आहेत. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी 4 तर पीएनजी 3 रुपयांनी महाग झाले आहे. ही दरवाढ मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय […]

अधिक वाचा..
vote

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

माजी महिला सरपंचाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ…

मंचर: आंबेगाव तालुक्यातील जवळी गावात कौलारू छप्पर अंगावर कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे (वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेची नाव आहे. रंगुबाई काळे या जवळी गावच्या माजी सरपंच होत्या. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसातच ही घटना घडली. रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या […]

अधिक वाचा..