उसाच्या रसाचे अनेक फायदे 

रसायनाचा वापर झालेले थंड पेय पिण्यापेक्षा ऊसाचा रस पिके कधीही उत्तम. ऊसाचा रस हा खूप लोकप्रिय आहे आणि दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे.. हा रस केवळ थंडावा देत नाही, तर अनेक आजारांवरही गुणकारी ठरतो. ऊसाच्या रसात 95% पाणी, 5% नैसर्गिक साखर आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे व खनिजे असतात. यामुळे तो शरीरासाठी ऊर्जा, पोषण आणि विविध आजारांवरील […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे

सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे अनेक फायदे आहेत. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते, पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली तर शरीराच्या आजारापासून आपण वाचू शकतो. वजन कमी करतं जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि […]

अधिक वाचा..

दंतमंजनाचे अनेक फायदे

दंतमंजनाचे फायदे तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्‍ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे. हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या […]

अधिक वाचा..

चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे अनेक फायदे 

गरमा गरम मसालेदार चहानं दिवसाची सुरूवात करणं अनेकांची सवय असते. चहाची अनेकांना सवय असते. तो प्यायल्याशिवाय कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, घरातील मोठे लोक चहा प्यायल्यावर पाणी न पिण्यास सांगतात. अनेदा तुम्ही हेही पाहिलं असेल की, सामान्यपणे जास्तीत जास्त लोक चहा पिण्याआधी पाणी पितात आणि नंतर चहा पितात. चहा […]

अधिक वाचा..

फक्त १ महिना गव्हाची पोळी न खाण्याचे अनेक फायदे

भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते. पोळी भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण चपाती, रोटी किंवा फुलके म्हणतात. गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच याचे काही तोटेही आहेत. ब्लड शुगर राहील स्थिर गहू हा शरीरातील ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. आहारातून गहू पूणर्पणे वगळून टाकल्याने रक्तातील साखरेची पातळी […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा वापर केल्याने शरीराला होतात अनेक फायदे 

जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच. परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे ‘मस्ट’ आहे. एका श्लोकात वर्णन केलेले आहे. स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओझ: कफमेदोविवर्धनम  सर्वंस्नेहोत्तमम शीतम […]

अधिक वाचा..

पेरू खाण्याचे अनेक फायदे

पेरू हे आपल्या देशातील एक प्रमुख फळ आहे. पेरू आपण सर्वच जण खूप आवडीने खातो. असे फार कमी लोकं असतात की त्यांना पेरू आवडत नाहीत. हिरव्या रंगाचे पेरू खायला गोड असतात. पेरूमध्ये छोट्या छोट्या शेकडो बिया असतात. पेरू हे खूप सहज मिळणारे फळ आहे. अनेक जणांच्या घरांमध्ये सुद्धा पेरुचे झाडं लावलेली असतात. पेरू वाढवतात रोगप्रतिकारक […]

अधिक वाचा..

पेरूच नाही तर पेरूची पाने खाऊनही मिळतात अनेक फायदे

पेरू भरपूर लोक आवडीने खातात. पेरूची आंबट-गोड चव सगळ्यांनाच आवडते. तसेच पेरूचे आरोग्यदायीफायदेसुद्धाअसतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, पेरूची पाने देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आयर्नसारखे पोषक तत्व भरपूर असतात. पेरूची पाने चावून खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ही पाने चावून खाल्ल्याने पचन तंत्र […]

अधिक वाचा..

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरत घातक…

डायबिटीसने पीडित रूग्ण:- जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. किडनीची समस्या असेल तर:-  नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ […]

अधिक वाचा..