शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर परिस्थितीकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळुंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बुधवार (ता. १५) पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शहरासह तालुक्यात चर्चेला चांगलेच […]

अधिक वाचा..

आमची मुंबई, मराठी मुंबई; लोक चळवळीची गरज

नेते हो, मतभेद असतील तर ते संपवा; मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या! “आमची मुंबई, मराठी मुंबई” हा केवळ नारा न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे, अशी अपेक्षा आज मुंबईतील मूळ मुंबईकर व्यक्त करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची ओळख, मराठी माणसाचा हक्क आणि शहराचे भविष्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. […]

अधिक वाचा..

ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक संपन्न  मुंबई-६ :- राज्य शासनाच्या निर्णयानुसार सुमारे १६ ते १७ वर्षांनंतर राज्य ग्रंथालय परिषद पुन्हा गठीत करण्यात आली आहे. नव्याने गठीत परिषदेची पहिली बैठक आज संपन्न झाली असून ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार,असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेची […]

अधिक वाचा..

आंबेडकरी चळवळीचे आशिष विजय वाकोडेंचा शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: लोकनेते शहीद विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

  मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. हा मोर्चा पहिल्या मोर्च्यापेक्षा पाच पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान यावर आता ओबीसी नेते […]

अधिक वाचा..

शेवटी मी चळवळीतील नेता, पाटलांच्या पाया पडलो कारण..

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवड्यातील तेरावा दिवस असून इतक्या दिवसांची चर्चा आणि त्यानंतर आता मिळालेली नवीन जबाबदारी याबद्दल आई महाराष्ट्राची संवाद साधताना नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार. निवड झाली म्हणजे जबाबदारी सुद्धा वाढल्याची जाणीव मला […]

अधिक वाचा..

हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल

आझाद मैदानाच हिंदी सक्तीच्या शासन आदेशाच प्रतीकात्मक होळी करून केला निषेध मुंबई: हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात […]

अधिक वाचा..

शिरुर बसस्थानक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन : खड्ड्यात झोपून सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक अभिनव आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिरूर बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, बसस्थानकाच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुन्या आश्वासनांची पूर्तता न […]

अधिक वाचा..

संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त ठाणे: राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार गणपत दिनकर कुलथे, यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरुळ येथील राहत्या घरी काल (दि.14) एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता निधन झाले. त्यांच्या […]

अधिक वाचा..

व्हिसेरा उशिरा जमा प्रकरण: चौकशीची मागणी होताच पोलीस अधिक्षक कार्यालयात हालचाल सुरू, सुत्रांची माहीती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित खुनप्रकरणातील व्हिसेरा तब्बल आठ महिने उशिरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर पोलिस अधिक्षक विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत.खुण झाल्यापासून आत्तापर्यंत शिक्रापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात संबंधित तपासी अधिकारी, तसेच पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी व्हावी, अशी […]

अधिक वाचा..