पंढरपूरच्या भूमीतून शिंदेंचा विकास मंत्र; भालके यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट

पंढरपूर: “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या पावन भूमीतून जनतेशी थेट संवाद साधत विकास, हिंदुत्व आणि जनसेवेचा ठाम संदेश दिला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात झालेल्या या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली, तर शिंदे यांच्या आक्रमक आणि […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सिंचन साहित्य चोरी प्रकरणाला नवे वळण; आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न…? 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे तसेच रांजणगाव परिसरात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रांजणगाव पोलीस ठाण्यात […]

अधिक वाचा..

‘मिशन तन्वी’ला नवी कलाटणी! प्रियाच्या रक्तगटाच्या रिपोर्ट्समुळे उघड होणार मोठं सत्य?

मुंबई: ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनने हाती घेतलेल्या ‘मिशन तन्वी’मुळे कथानकाला जबरदस्त वेग आला आहे. नागराजने तुरुंगात जाताना दिलेल्या हिंटनंतर दोघांनाही प्रियाच खरंच प्रतिमाची मुलगी आहे का, याबाबत संशय निर्माण झाला आहे. आता याच संशयाचा छडा लावण्यासाठी ते पुरावे गोळा करताना दिसत आहेत. होळीच्या सणात उलगडला संशयाचा धागा सुभेदारांच्या घरी होळीचा उत्सव […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली; तटकरे यांच्या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकीकडे सत्तास्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असतानाच, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विलीनीकरणास […]

अधिक वाचा..

अमरावती महिला पोलीस हत्या प्रकरणात नव वळण

अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती, महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या करण्यात आली, या घटनेनं शहरात खळबळ उडाली होती. आशा घुले (,वय 38) असं या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये ही घटना घडली आहे, आशा घुले या अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. […]

अधिक वाचा..