देव आणि संघटना यातील फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य…

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेकडून महिला दिनी पत्रकार पत्नींचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थामध्ये दरवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असताना परिसरातील पत्रकार पत्नींचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या माध्यमातून महिला सर्व कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला पतसंस्था आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा वटवृक्ष होईल; सुजाता पवार 

शिरुर (किरण पिंगळे): हळदीकुंकू हे फक्त एक निमित्त असुन यामुळे सर्व महीला एकत्र येतात व यातूनच विचारांची देवाण घेवाण होते आणि महिला सक्षम बनत असतात. रामलिंग महीला पतसंस्था व रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे कार्य खूप मोठे असुन या लावलेल्या छोटेशा रोपट्याचा भविष्यात नक्कीच मोठा वटवृक्ष होईल, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या […]

अधिक वाचा..

सर्पमित्र ते इंडिया बुक रेकोर्ड नोंदसह संस्था संस्थापक

शिरुर तालुक्यातील शेरखान शेखने उभारली निसर्ग वन्यजीव संस्था रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिक्रापूर सारख्या गावातून सर्पमित्र सारखे हृदयस्पर्शी व धाडसी काम करुन आपली ओळख निर्माण करत स्वतःचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवत पशु पक्षांच्या रक्षणासाठी स्वतः नव्याने संस्था स्थापन करत जिद्द असल्यास काहीही अशक्य नाही हे शिरुर तालुक्यातील एका सर्पमित्राने दाखवून दिले आहे. […]

अधिक वाचा..

रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बालदिन उत्सवात साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे “चाचा नेहरु” म्हणुन ते लहान मुलांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु वीट भट्टीच्या धुरळ्यात जीवन हरवलेल्या बालकांच्या जीवनात मात्र कसला बालदिन. विटांनी रचलेल्या भिंती, तुटक्या फुटक्या विटा लावलेल्या भिंतीवर गळक्या छताचा निवारा अंगावर फाटके […]

अधिक वाचा..