जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस कामाच्या ठिकाणी काही बदल घडवून आणणारा आहे. त्यामुळे ऑफिसमधील सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. आज तुमचा बराचसा वेळ धर्मादाय कार्यात जाईल. तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल. आज महिला घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. वृषभ: आजचा दिवस कौटुंबिक बाबतीत खूप आनंददायी असणार आहे. […]

अधिक वाचा..

टीव्ही सेंटर येथील महापालिका गाळ्यांसाठीच्या अटी-शर्ती बदलणार

आता ई-निविदा पद्धतीद्वारे होणार गाळ्यांचा लिलाव… संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील टी.व्ही. सेंटर येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने ई-ऑक्शनद्वारे इच्छुकांकडून दर मागविण्यात आले असून या गाळ्यांसाठी विविध आरक्षणेही आहेत. आरक्षणातील एखाद्या दिव्यांग व्यक्तीने २५ लाख किंवा त्यापेक्षा मोठी रक्कम आणायची कोठून? त्यासाठी ई-टेंडर करा, इच्छुकाला जॉइंट व्हेंचर करत व्यवसाय करण्याची संधी द्या, अशी सूचना मनपा प्रशासकांनी […]

अधिक वाचा..

पंतप्रधानांच्या वेळेअभावी लांबली राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांची ‘नमो शेतकरी महासन्मान योजना

संभाजीनगर: राज्यातील ७२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता जूनअखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे. कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठविली, त्यासाठी एक हजार ४४५ कोटींची तरतूद देखील केली, मात्र पंतप्रधानांची वेळ अजून निश्चित झाली […]

अधिक वाचा..

वैजापूरात संतापजनक घटना! प्राध्यापकाच तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य…

संभाजीनगर: नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहराजवळील रोटेगाव परिसरातल्या फार्मसी महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाल्यानंतर या नराधम प्राध्यापकाने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याच्या या दुष्कृत्याचा व्हिडिओ […]

अधिक वाचा..

…तर सन्मान लढून मिळवावा लागेल; शीतल करदेकर

सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो,अब गोविंद ना आएगे, छोड़ो मेहंदी खड्ग संभालो,खुद ही अपना चीर बचा लो, द्यूत बिछाए बैठे शकुनि,…मस्तक सब बिक जाएंगे, सुनो द्राैपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैंवे क्या […]

अधिक वाचा..

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..

उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी विधान मंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग वाढवावा

मुंबई: विधानमंडळाचे सदस्य म्हणून राज्याची धोरणे व विधेयकांना आकार देण्याची मोठी जबाबदारी सदस्यांवर असते. विधान मंडळाच्या पटलावर जे बोलले जाते त्याचे पुढे अभिलेख होत असते आणि भावी सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे सदस्यांनी अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे व आपल्याला मांडावयाचे मुद्दे योग्य रीतीने सभागृहात मांडले पाहिजे, असे सांगताना राज्य विधान मंडळाचे उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये […]

अधिक वाचा..

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

मुंबई: कळवा भागात (दि. १६) रोजी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे […]

अधिक वाचा..

तुमच्या भागातील लाईट गेल्यास या नंबरवर द्या मिसकॉल…

संभाजीनगर: महाराष्ट्रातल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुमच्या भागात कुठल्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर फक्त एका मिस् कॉलवर तक्रार नोंदवून विशेष म्हणजे त्यानंतर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महावितरणने त्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. टोल फ्री क्रमांक, महावितरणचे ॲप आणि संकेत स्थळावरून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

कोंढापुरी येथील गरीब कुटुंबातील मानसी यादव ची उतुंग भरारी राष्ट्रीय पातळीवर ब्रांझ पदक 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): कोंढापुरी येथील मानसी यादव हिने आंतरराष्ट्रीय कॉलेज स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर भोपाळ येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळून ब्रांझ पदक मिळवले. कोंढापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामविकास फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर मानसीने आपल्या स्पर्धेमागील यशाचे गुढ उकलले अभ्यासाबरोबरच तिला दहावीतही 90 टक्के गुण […]

अधिक वाचा..