स्त्री आधार केंद्राचे कार्यकर्ते आर.डी शेलार यांचे दुःखद निधन…

शेलार गुरुजी हे आंबेडकरी चळवळीचे खरे सुपुत्र होते; डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: रमेश शेलार उर्फ आर.डी. शेलार गुरुजी यांच (दि. २८) जुलै सकाळी दुःखद निधन झाले. ते १९८१ सालापासून स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या या कामाबरोबरच त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये कामगार […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल.

मेष: आजचा दिवस यशाचा आहे आणि जर तुम्ही नियोजनबद्ध मार्गाने गेलात तर तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. जेव्हा केव्हा तुम्हाला थोड्या प्रमाणात किंवा मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून ही मदत मिळेल. वृषभ: कामाच्या ठिकाणी काही अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही अडचण […]

अधिक वाचा..

शिरूर पुरवठा विभागात तब्बल दोन हजार रेशनकार्ड तयार…

पुरवठा निरीक्षक निलेश घोडके यांची मोलाची भुमिका शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज दाखल केल्यानंतर वर्षभराहून अधिक काळ रेशनकार्ड नागरीकांना मिळत नव्हते.त्यामुळे नागरीकांना वारंवार पुरवठा विभागात हेलपाटे मारावे लागत होते. या विषयी शिरूर तालुका डॉट कॉम ‘ने वेळोवेळी आवाज उठवला होता. अशातच पुरवठा कार्यालयात निरीक्षक म्हणुण निलेश घोडके यांना चार्ज मिळाला. त्यांनी […]

अधिक वाचा..

सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा; नाना पटोले

मुंबई: शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना […]

अधिक वाचा..

पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका; नाना पटोले

मुंबई: मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे […]

अधिक वाचा..

सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे; बाळासाहेब थोरात

मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात उपस्थित केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराच्या संदर्भांने आज सभागृहात […]

अधिक वाचा..

मुंबई पालिका मुख्यालयात पालकमंत्री लोढांचे दालन…

मुंबई: भाजपचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दालन सुरु झाल्याने आता नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इतर सर्व पक्षांची कार्यालये सील केली असताना आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या या दालनात भाजपच्या माजी नगरसेवकांची वर्दळ वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्र्यांच्या नावाखाली हि तर भाजपने महापालिकेत […]

अधिक वाचा..

नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून सभागृहात पुन्हा ‘राडा‘

मुंबई: नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी वरून सभागृहात सलग दुसऱ्या दिवशी राडा बघायला मिळाला, भिवंडी चे आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या उत्तरावर सभागृहाचे समाधान झाले नाही. आमदारांनी गोंधळ झालेला सुरुवात केली. आमदार जयकुमार रावल यांनी या विषयावर सभागृहातच चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर मंत्र्यांनी नोंद घेतो असे उत्तर दिले. त्यावर संतापलेल्या बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

काँग्रेस आमदारांना दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ; नाना पटोले

मुंबई: आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विकास निधी नाही दिला तर […]

अधिक वाचा..

अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करुन चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे…

मुंबई: विधानसभेचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विवाह होत असतो अनेक समस्या सोडवल्या जातात त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. सभागृहात चर्चेच्या दरम्यान बोलत असताना थोरात म्हणाले, विधिमंडळाचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे, धोरणात्मक बाबी सोबतच अनेक आमदार […]

अधिक वाचा..