सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे गंभीर्याने पाहावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लवण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करा; बाळासाहेब थोरात 

मुंबई: मुंबई विद्यापीठाचे विविध विषयांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षांचे निकाल हे लागून गेले आहेत पण अजूनही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेले नाहीत, या मुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, हे निश्चित केले पाहिजे, अशा शब्दात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला घेरले, त्यावर अध्यक्षांनी या संदर्भात उचित जबाबदारी निश्चित करण्याचे सरकारला निर्देशित केले. थोरात […]

अधिक वाचा..

जर बियाणेच बोगस असेल तर फक्त छोट्या दुकानदारांवर कारवाई का?

मुंबई: जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकल मध्ये आपण औषध निर्मिती कंपनीवर कारवाई करतो मेडिकल विक्रेत्यावर नाही, तसाच हा प्रकार आहे मात्र आपण कृषी सेवा केंद्र चालकांवरच गुन्हे दाखल करता, असे प्रश्न […]

अधिक वाचा..

अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार; नाना पटोले 

मुंबई: जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

माध्यम क्षेत्रात समुद्र मंथन! श्रमिक पत्रकारांना अधिकार सन्मान मिळेल? 

मुंबई: लेखक, पत्रकार हे समाजाचे अभ्यासक आहेत. अधिस्वीकृती समितीच्या राज्य  व जिल्हा समितीमध्ये महिलांना स्थान देण्यात यावे. यामध्ये राज्यभरातील महिलांचा विचार व्हावा असे उद्गार जेव्हा विधानपरिषदेत  उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी  काढले  तेव्हा, या क्षेत्रातील  कर्तृत्ववान  महिलांसाठी  बोलणारे आणि तितक्याच प्रभावीपणे  कृती करणारे  ताईमाणूस  आपल्या सोबत असल्याच समाधान मिळाल. पत्रकारांना आश्वासनं अनेकजण देतात,घोषणाही होतात,तोच विषय  ऐरणीवर […]

अधिक वाचा..

प्रशासक, शिरुर नगरपरिषद यांनी केलेला प्रशासकीय ठराव रद्द करावा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेकरीता घन कचरा व्यवस्थापन व इतर अनुषांगिक कामे करण्याच्या अभिकरणास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो नियमबाहय आहे. त्यामुळे शिरुर नगरपरिषद यांनी केलेला प्रशासकीय ठराव रद्द करावा, अशी मागणी शिरूरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शिरूर नगर परीषदेने घन कचरा व्यवस्थापन व इतर अनुषांगिक कामे या अभिकरणाची निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक […]

अधिक वाचा..

विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासात शासन निर्णय; सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची चर्चा नेहमीच होते. आज त्याच गतिमान कारभाराची चुणूक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवली. विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी गडचिरोली येथील बांबू व्यवस्थापन संदर्भात समिती स्थापन घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत केवळ दोन तासातच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. वनविभाग गडचिरोली, आलापल्ली व वडसामध्ये […]

अधिक वाचा..

समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून जगा; PSI अभिजित पवार यांचा कानमंत्र 

शिरुर (किरण पिंगळे): आपले आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव आपल्या सर्वांनाच असली पाहिजे. आई-वडील कधीच मुलांना चुकीचे सांगत नाही. कायम त्यांच्या हिताचाच विचार करतात. तुमच्या मनात कोणतीही गोष्ट असो त्यांना सांगत जा. तसेच कायमच चुकीचा निर्णय घेताना आपले आई-वडिल आपल्यासाठी काय करतात ते आठवा. समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून […]

अधिक वाचा..

पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब फराटे यांचा ‘वारी सुवर्ण सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा

वयाच्या बाराव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे बाळासाहेब फराटे यांनी केली पन्नास वेळा पायी वारी  शिरूर (तेजस फडके): मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील अखंड पन्नास वर्षे पंढरीची पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब आत्माराम फराटे (नाना) यांची आंळदी ते पंढरपूर सलग पन्नास वर्ष परिपूर्ण वारीचे औचित्य साधुन ” वारी सुवर्ण सोहळा ” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात […]

अधिक वाचा..

लोखंडी फायटरने तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): एका तरुणाला जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शिरुर येथे बोलावून तीन जणांनी लाथा, बुक्यांनी तसेच हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साईराज वाबळे, सिदार्थ शिंदे, निखील वाबळे सर्वजण (रा. म्हसने ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची […]

अधिक वाचा..