कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदलांनी घेतली पार्थ पवार ची भेट

शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये संभ्रम शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असून सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसताना त्यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

चित्रा वाघ यांची अचानक कार्यकर्त्याच्या दुकानाला भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या नेहमीच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना बळ देत असल्याचे बोलले जात असताना नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका कार्यकर्त्याच्या दुकानात अचानक भेट देत त्यांची विचारपूस करत त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सरकारकडे वेळ नसणे हे वेदनादायी…

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा, मात्र आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

मोराची चिंचोलीच्या निधीबाबत ग्रामस्थांची अण्णा हजारेंना भेट

शिक्रापूर: मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव राष्ट्रीय पक्षी मोरांच्या अस्तित्वासाठी ओळखले जाणारे गाव असून यासाठी शासनाकडून चालू केलेला पर्यटन निधी हा तेरा वर्षापासून बंद झाला असल्याने सदर निधी चालू करण्यासाठी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव सातत्याने दुष्काळ ग्रस्त […]

अधिक वाचा..