Anjali Gaikwad

शिरुरमध्ये गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाईड नोट 

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका  33 वर्षीय महिलेने सोमवार (दि 8) रोजी दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 33, रा.रामलिंग ता.शिरुर जि पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर) यांनी  […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

औरंगाबाद: महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

औरंगाबाद: पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेनंतर लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीसाठीची अशी असेल लेखी परीक्षा

पोलीस भरतीसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण […]

अधिक वाचा..

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच…

Q1) राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर:-  13 फेब्रुवारी Q2) भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे? उत्तर:- सरोजिनी नायडू Q3) अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर:- अक्षय कुमार Q4) सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे…

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923 पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949 डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958 शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962 कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – […]

अधिक वाचा..