संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द

महाराष्ट्र

मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द

छत्रपती संभाजीनगर: १४८

गंगापूर: १०४

कन्नड: ६८

खुलताबाद: ४५७

पैठण: ४९०

फुलंब्री: २०५

सिल्लोड: ४१५

सोयगाव: ३२८

वैजापूर: २६४

जालना जिल्ह्यात ११,२३९ अर्ज रद्द

अंबड: ९१

बदनापूर: २७५२

भोकरदन: २२६३

घनसावंगी: ४८

जाफराबाद: ५९७

जालना: २९४२

मंठा: २४८१

परतूर: ६५

बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७,०११ अर्ज रद्द

आंबाजोगाई: ३५२९

आष्टी: २६,६४३

बीड: १०२३

धारूर: १३४९

गेवराई: ३४,२५८

केज: ९६५१

माजलगाव: ४५४४

परळी: ११,१४२

पाटोदा: ३०६८

शिरूर कासार: ८८६

वडवणी: ९१८