एपस्टिन फाईल प्रकरणावरून नागपुरात काँग्रेस-वंचितचा ‘संघ मुख्यालयावर’ धडक मोर्चा

मुंबई: एपस्टिन फाईल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर Indian National Congress (काँग्रेस) आणि Vanchit Bahujan Aghadi (वंचित बहुजन आघाडी) यांच्या वतीने सोमवार, २३ मार्च रोजी नागपुरात संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संविधान चौक येथून Rashtriya Swayamsevak Sangh (रा. स्व. संघ) यांच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal आणि वंचित बहुजन […]

अधिक वाचा..

रामनवमीत नवी मुंबईत रंगणार ‘लोककला दर्शन’चा भव्य सोहळा

नवी मुंबई: रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांसाठी यंदा खास सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी ठरणार आहे. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली येथे श्रीराम संकल्प प्रतिष्ठानतर्फे २६ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबई विश्व लोककला मंच सादर करीत असलेला ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सांगीतिक कलाविष्कार. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना राज्यातील विविध […]

अधिक वाचा..

आरोग्य वर्धक जवस

सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे सतत नवीन आजार जडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते. जवसाचा शरीरावर […]

अधिक वाचा..

सायाटिका आणि योगासने

सायाटिका हा शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे. हा कमरेपाशी सुरू होऊन पाया पर्यंत जातो. सायाटिका पेन म्हणजे सायाटिक मज्जातंतूच्या मार्गावर पसरणारी वेदना. सायाटिकाची तीव्र कळ कंबरेच्या खालच्या भागात सुरू होऊन पार्श्‍वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यात पसरते. त्यामुळे साहजिकच पाय खूप दुखतात. सायटीकाचा त्रास म्हणजे पायाच्या नसात तीव्र आणि असह्य वेदनांमुळे होणारा त्रास. या वेदनांमुळे […]

अधिक वाचा..
ashok-kharat

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात याने काही महिन्यांपुर्वी शिरुरमधील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद याच्यावर तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत वावी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद […]

अधिक वाचा..
sand-mafia

Video! सर्कल ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर वाळू माफियांचा ‘रात्रीचा खेळ’; प्रशासन मौन, कारवाई कधी?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील टाकळी भिमा-म्हाळुंगी डॅम परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वडगाव बांडे सर्कल ऑफिसच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सारा सावळागोंधळ सुरु असूनही प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्राची होत असलेली लूट आता उघडपणे सुरु असल्याने नागरिकांमध्ये […]

अधिक वाचा..

वात दोष म्हणजे काय

स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांच्या त्रासाला शरीरात वात दोष कारणीभूत असतो. वात वाढल्यावर काय खावे किमान १ चमचा शुध्द तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदर पासून ठेवणं आवश्यक आहे. वात प्रकृती […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी अक्रोड चे सेवन

हात वारंवार थरथरणे किंवा कापणे, ही समस्या लहान वाटली, तरी मोठा अडथळा निर्माण करू शकते. पेन धरताना, जेवताना किंवा एखादं साधं काम करतानाही त्रास होतो. पण घरगुती आणि सोपे उपाय या त्रासातून सुटका मिळवून देऊ शकतात. काही खाद्यपदार्थ असे आहेत जे आपल्या नसांना ताकद देतात आणि शरीरातील कमजोरी दूर करतात. त्यामध्ये अक्रोड हा सर्वात उपयुक्त […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

  नाशिक : राज्यात चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा, महिलांचे कथित शोषण आणि त्याला मिळालेल्या संभाव्य राजकीय आश्रयामुळे राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा […]

अधिक वाचा..

मिलेटचे महत्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार; पणन मंत्री जयकुमार रावल

बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत […]

अधिक वाचा..