जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल

सांगली: ब्रिटीशांना शरण न जाणाऱ्या स्व. वसंतदादा यांचे हे शहर आहे. जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल ? हा विचार ध्यानी असू द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..

पुणे बार असोसिएशन निवडणुकिसाठी अ‍ॅड अंजली बांदल ‘खजिनदार’ पदासाठी रिंगणात

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीतील विधी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुणे बार असोसिएशन’ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सन २०२६-२७ च्या या अटीतटीच्या निवडणुकीत, आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणाऱ्या अ‍ॅड. अंजली शरद बांदल यांनी आज, 6 जानेवारी रोजी ‘खजिनदार’ पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. विद्येच्या अंगणात सुवर्णअक्षरांनी कोरलेले यश अ‍ॅड. अंजली बांदल […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस काय करणार? जप्ती की परवाना रद्द? नवे नियम जाणून घ्या…

औरंगाबाद: जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख 3१ डिसेंबर २०२५ होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक वाहनधारकांमध्ये दंड, गाडी जप्ती किंवा परवाना रद्द होण्याची भीती निर्माण झाली होती. कारण यानंतर कोणतीही अधिकृत मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नव्हती. वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय परिवहन विभागाने सध्या HSRP नसलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला […]

अधिक वाचा..

आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू औरंगाबाद: जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स २०२६ मध्ये संपणार असेल तर आता काळजीची गरज नाही 😊 भारत सरकारने DL Renewal प्रक्रिया अधिक सोपी आणि ऑनलाइन केली आहे, त्यामुळे बहुतांश कामे घरबसल्या पूर्ण करता येतात. घरबसल्या ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कसे रिन्यू करायचे sarathi.parivahan.gov.in या वेबसाइटला भेट द्या तुमचे राज्य निवडा Driving Licence […]

अधिक वाचा..

बजरंग चौकातून १७ वर्षीय तरुणाच अपहरण

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अपहरणाचा थरारक प्रकार घडला. स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादातून तिघांनी एका १७ वर्षीय तरुणाचं अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेमकं काय घडल शुक्रवारी रात्री ११ वाजता पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला. मध्यरात्री चिश्तीय चौकातून बजरंग चौकाकडे दुचाकीवरून जात होते. बजरंग चौकात अचानक कारमधून काही जणांनी कारमधून […]

अधिक वाचा..

आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला चार वेळा मतदान करावं लागेल; पण नेमकं कसे? जाणून घ्या…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडणूक होत असून, त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदान करणे बंधनकारक असणार आहे. मतदान कधी होणार १५ जानेवारी २०२६ रोजी एकूण २९ प्रभाग ११५ नगरसेवकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय प्रत्येक प्रभागातून ४ नगरसेवक निवडले […]

अधिक वाचा..

आधार केंद्र उघडून दरमहा ₹५०,००० कमवा जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

औरंगाबाद: कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करून शासकीय सेवा पुरवायची असेल, तर *‘आधार सेवा केंद्र’* ही उत्तम संधी आहे! तुम्ही नागरिकांना आवश्यक सेवा देऊन दररोज चांगली कमाई करू शकता. “Aadhar Seva Kendra” म्हणजे काय UIDAI अंतर्गत नागरिकांना आधारसंबंधित सेवा देणारे अधिकृत केंद्र. केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवा नवीन आधार नोंदणी नाव, मोबाईल, पत्ता अपडेट बायोमेट्रिक अपडेट […]

अधिक वाचा..

ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक संपन्न  मुंबई-६ :- राज्य शासनाच्या निर्णयानुसार सुमारे १६ ते १७ वर्षांनंतर राज्य ग्रंथालय परिषद पुन्हा गठीत करण्यात आली आहे. नव्याने गठीत परिषदेची पहिली बैठक आज संपन्न झाली असून ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार,असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेची […]

अधिक वाचा..

स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा केला निषेध सांगली: स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण […]

अधिक वाचा..

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. सुरेश कलमाडी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले […]

अधिक वाचा..