कडवई वाणीवाडी बाजारपेठ स्मशानभूमीची बिकट वाट; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

कडवई: संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ येथील स्मशानभूमी कडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः मृत्यूशी सामना करावा लागत आहे . गेली सत्तर वर्षे ही पारंपारिक स्मशानभूमी विकासापासून वंचित राहिली असल्याने येथील ग्रामस्थ आत्ता रस्त्यावर उतरण्याचा तयारीत असल्याचे समजते. कडवई वाणीवाडी ,बाजारपेठ तसेच समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गाच्या लगत […]

अधिक वाचा..

बाप्पाचे भाविक व सेवेकऱ्यांचा सेवेचा ‘हॅश टॅग बाप्पा’ चा आगळा-वेगळा उपक्रम

मुंबई: ब्रँड्स मेकर्स व मुंबईचा गणेशोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमांतर्गत डॉक्टर भूषण जाधव व शशिकांत पवार (शाखाप्रमुख २१७) यांच्या सहकार्याने बाप्पाचे  भाविक व सेवेकर्‍याच्या सेवेचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.’हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमाच्या माध्यमातून यंदा प्रथमच गणेशोत्सवामध्ये मुंबईतील विविध भागांत एकूण ६०,००० पौष्टिक ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले

मुंबई: मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच काय […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार; न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी

उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डींनी घेतली काँग्रेस खासदारांची भेट मुंबई: उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार […]

अधिक वाचा..

विरार पूर्व इमारत दुर्घटनेत घरे गमावलेल्या नागरिकांना म्हाडाची ६० घरे तात्पुरत्या स्वरूपात मिळणार

वसई विरार मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार; उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला आढावा विरार: विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही […]

अधिक वाचा..

आंबेडकरी चळवळीचे आशिष विजय वाकोडेंचा शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: लोकनेते शहीद विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

राजधर्माचे पालन करा आणि तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा

मुंबई: सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला आरक्षण […]

अधिक वाचा..

मुलगी झाल्यावर एकही रुपया न घेणाऱ्या पुण्याच्या ‘या’ डॉक्टरांची होतेय चर्चा

पुणे: घरचं असो वा ऑफिसचं; काम करताना मोटिवेशनची भरपूर गरज असते. त्यासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्यांना प्रोत्साहित करीत असतात. यासाठी ते आपल्याच सगळ्यांमधील काही सुपर हिरोची एखादी गोष्टी निवडून, सोशल मीडियावर पोस्ट करून, सगळ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्नात असतात. काळ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पुण्यातील एका डॉक्टरचे मुलींच्या संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय मोहिमेबद्दल […]

अधिक वाचा..

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने…

  आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने.’, मोहन भागवतांनी केले स्वदेशीचे आवाहन मुंबई: संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत म्हणाले की, समाज आणि जीवनातील संतुलन हा धर्म आहे, जो आपल्याला कोणत्याही अतिरेकीपणापासून वाचवतो. भारताची परंपरा त्याला मध्यम मार्ग म्हणते आणि ही आजच्या जगाची सर्वात मोठी गरज आहे. ते म्हणाले की जगासमोर एक उदाहरण मांडण्यासाठी सामाजिक बदल […]

अधिक वाचा..