शिरुर येथील साहिल बांदल कडून युरोपातील सर्वोच्च शिखर सर

बेस कॅम्प वर फडकवला 115 फूट लांबीचा तिरंगा शिरुर (अरुणकुमार मोटे): युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूसवर भारतामार्फत इतिहास घडला असून शिरूर येथील गिर्यारोहक साहिल बांदल याने ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत हे शिखर सर केले आहे. गिर्यारोहनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात फार कमी लोक असताना आपला ठसा उमटवत साहिलने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो पाठोपाठ युरोपातील सर्वोच्च […]

अधिक वाचा..

पार्किंगमध्ये उभारलेल्या इमारतीची परवानगी रद्द करण्याची मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील हॉटेल राजभोगची इमारत बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी शिरूर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं २, ५, ६,७,८,९ या मिळतीमध्ये काही जागा व्यापारासाठी व काही जागा निवासासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. सदर इमारत धारकाने नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार बांधकाम न केल्याचे निदर्शनास […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवारी (ता. २१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी […]

अधिक वाचा..

आता काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना साहेब म्हणाले की आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत […]

अधिक वाचा..

लोकसभा, विधानसभेची प्रत्येक जागा जिंकण्याच्या उद्देशाने काम करा; नाना पटोले

मुंबई: लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे. लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेसचे संघटन, सेल, विभाग, फ्रंटल ऑर्गनाझेशन, या सर्व घटकांनी पूर्ण ताकदीने काम करावे. प्रत्येक जागा जिंकण्याचा निर्धार करूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा; नाना पटोले

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या […]

अधिक वाचा..
crime

अहमदनगरमध्ये युवकाला न्यायाधीशांसमोरच मारहाण; कारण…

अहमदनगर: भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच मारहाण करण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून या युवकाला मारहाण करण्यात आली आहे. अमाल हुंबे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. स्वातंत्र्यदिनी अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर काही जणांनी भारताविरोधी घोषबाजी केली होती. या युवकांना पोलिसांनी न्यायालयसमोर हजर केले होते. मात्र, सुनावणी सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल; नाना पटोले 

मुंबई: काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी […]

अधिक वाचा..

‘अभंग एकविशी’ पुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन

मुंबई: जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित ‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण…

मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर दोन्ही मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..