राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या […]

अधिक वाचा..

इंजिनिअर तरुणाची कमाल! मुकुंद कुदळची घरगुती मशरूम शेती ठरली यशस्वी

नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे जिवंत उदाहरण पिंपरी (ता. येवला) येथील तरुण मुकुंद कुदळ यांनी उभे केले आहे. घरातील १०x१० खोलीतून सुरू झाला प्रवास मुकुंद कुदळ हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. […]

अधिक वाचा..

मातृत्व काळं ठरलं! २ महिन्यांच्या चिमुकल्याला जिवंत जाळत आई बनली यमदूत

हैद्राबाद: हैदराबादमधील बोवरामपेट परिसरात आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला जळत्या चुलीत फेकून ठार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पित्याने पाहिला थरकाप उडवणारा प्रसंग मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचा पिता राजेंद्र सकाळी कामावरून घरी परतला असता त्याने पत्नी ममता हिला स्वतःच्या बाळाला चुलीतील […]

अधिक वाचा..

राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या प्रकरणी आरोपींना मकोका लावावा; विजय वडेट्टीवार

मुंबई: महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारला धारेवर धरले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या […]

अधिक वाचा..

सिमरिया जंगलात एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, दोन मुले अनाथ

झारखंड: झारखंड राज्याला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला दिल्लीला हलवण्यासाठी निघालेली एअर ॲम्बुलन्स सिमरिता येथील घनदाट जंगलात कोसळली. या भीषण दुर्घटनेत विमानातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ चतराच नव्हे तर संपूर्ण झारखंड शोकसागरात बुडाले आहे. स्वतःच्या ढाब्यातील आगीत गंभीर भाजले होते संजय कुमार लाटेहार डिस्ट्रिक्ट […]

अधिक वाचा..

तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आसाम: आसाममधील कछार जिल्ह्यातील सिल्चर शहरात २८ वर्षीय तरुणीवर तब्बल सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपींनी पीडिता आणि तिच्या प्रियकराकडून बळजबरीने पैसेही उकळल्याचा आरोप आहे. १९ फेब्रुवारीची घटना मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडिता तिच्या प्रियकरासोबत कारमधून फिरायला गेली असताना, सिलचर शहरापासून काही किलोमीटर […]

अधिक वाचा..

अजित दादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले; सुप्रिया सुळेंचा तो सवाल; सखोल चौकशीची मागणी

बारामती: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हा अपघात नसून व्यापक कट आणि घातपात असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी आतापर्यंत तीन पत्रकार […]

अधिक वाचा..

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ शाळांवर निधी […]

अधिक वाचा..

केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी द्यावा: विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही,असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मजुरांची संख्या […]

अधिक वाचा..

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली. “तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी […]

अधिक वाचा..