यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचा लिलाव होत असल्याची चर्चा अत्यंत दुर्दैवी असून, हा संपूर्ण सहकार चळवळीवर कलंक असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. कोरेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांच्या […]

अधिक वाचा..

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे आहे? आता त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या ऑनलाइन सुविधेमुळे घरबसल्या अर्ज करता येतो. तसेच इच्छुकांसाठी ऑफलाइन पर्यायही उपलब्ध आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे नवीन सदस्याचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा विवाहानंतर नाव जोडत असल्यास विवाह प्रमाणपत्र […]

अधिक वाचा..

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. डी. […]

अधिक वाचा..

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, “‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग करून काँग्रेस स्वतःच आपल्या इतिहासालाच नाकारत आहे का?” असा सवाल उपस्थित केला. उमेश पाटील म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी […]

अधिक वाचा..

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या निकालामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीप्रकरणी प्रश्न विचारला असता, त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. राऊत म्हणाले, “देशात सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

अधिक वाचा..

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) जवान विकास गोरे (वय ३०) यांचा सोमवारी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. शहापूरहून ठाण्याकडे येत असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील कळंभे गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा मोठ्या खड्ड्यात धक्का बसल्याने […]

अधिक वाचा..

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ दर मात्र सध्या कायम मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील निर्यात शुल्कात (Windfall Tax/Export Duty) वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुधारित शुल्कदर 3 ऑगस्टपासून लागू करण्यात […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे पुत्र आणि खासदार Shrikant Shinde यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनी पक्षाच्या महिला जिल्हा संघटक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. […]

अधिक वाचा..

‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नागपुरात नवा वाद निर्माण झाला आहे. “सावजी जेवण माझ्यासारख्या माणसाने खाल्ले तर किमान महिना भर रुग्णालयात जावे लागेल” तसेच “अतितेलकट आणि तिखट अन्नामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो” असे विधान त्यांनी केले […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस; पक्षघटनेतील बदलांवर मागवली महत्त्वाची कागदपत्रे

सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध ठराव व स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना भारत निवडणूक आयोगाने २७ जुलै २०२६ रोजी पत्र पाठवून पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या दुरुस्त्यांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक […]

अधिक वाचा..