बेताल वक्तव्यांना लगाम हवा! शिवराय–संभाजीराजांवरून पुन्हा राजकीय वाद पेटला
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. राज्याभिषेकासंदर्भातील वादग्रस्त दावे, विधानसभेतील वक्तव्ये आणि साहित्यिक लिखाण यामुळे राजकीय वातावरण तापले असून इतिहासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी “अंगठ्याने अभिषेक” झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात असला, तरी इतिहासातील प्रमुख साधनांमध्ये याचा कोणताही पुरावा […]
अधिक वाचा..