राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख […]

अधिक वाचा..

बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा! विकासकामे व शेतकऱ्यांचा पहिला हक्क

सोलापूर: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत त्यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रवाह अखंड राहील, कोणतीही योजना बंद होणार नाही. सभेत त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची […]

अधिक वाचा..

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका

पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.” त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो […]

अधिक वाचा..

कृत्रिम बुद्धिमत्ता! भारताच्या युवा शक्तीच्या सक्षमीकरणाचे साधन

मुंबई: २१ वे शतक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे शतक मानले जाते. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) असून, ती शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संरक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवत आहे. शिवसेना पक्षाचे मिडिया समन्वयक दिनेश शिंदे म्हणतात, “भारतासारख्या युवा लोकसंख्येच्या देशासाठी AI ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून राष्ट्रीय सक्षमीकरणाचे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अजितदादा पवार यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी देशव्यापी कलश यात्रा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि विकासात्मक भूमिकेचा प्रसार देशभर व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देशव्यापी प्रतिकात्मक स्मृती-कलश (विचार कलश) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख पवित्र नद्या व धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. या कलश यात्रेमुळे देशभरातील कार्यकर्ते व […]

अधिक वाचा..

वैध कारणांशिवाय सासर सोडणाऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क मिळणार नाही

बिलासपूर: वैध आणि पुरेसे कारण नसताना पती व सासरच्या मंडळींपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेला पोटगी (Alimony) मिळण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बिलासपूर येथील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा निर्णय 27 जानेवारी रोजी बिलासपूर येथील एका रहिवाशाच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे; आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ मुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला असून, वाढत्या राजकोषीय तुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने खर्चावर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही नवीन खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश वित्त विभागाने दिले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली […]

अधिक वाचा..

प्रफुल्ल पटेलांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली धक्कादायक आकडेवारी

मुंबई: राजकारणातील अनुभवी नेते, केंद्र सरकारमधील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केलेले प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जातात. एकूण संपत्ती किती? 2024 च्या राज्यसभेच्या नामांकनावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रफुल्ल पटेल यांची […]

अधिक वाचा..

अजित पवारांची भर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी घेतलेली दादांची फिरकी

मुंबई: नियतीचा खेळ खरोखरच अजब असतो. २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत करून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अजूनही सुन्न आहे. शासकीय इतमामात पार पडलेले अंत्यसंस्कार, उसळलेला जनसागर आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यांतलं दुःख—या साऱ्यांतून दादांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मात्र, राजकीय वलयाच्या पलीकडे अजित पवार यांचा […]

अधिक वाचा..

‘द अजित पवार’ मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्राला चार दिवसांपूर्वी हादरवणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांसह राजकीय विरोधकही भावुक झाले आहेत. अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार आपल्या संभाव्य बायोपिकबाबत बोलताना […]

अधिक वाचा..