केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे

जर तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरत असाल तर आताच थांबा. कारण लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही जुना कंगवा सोडून नवीन लाकडी कंगवा वापरायला सुरुवात कराल. लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेऊया ब्लड सर्क्युलेशन नीट होत लाकडी कंगवा वापरून जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा स्काल्पवर दाब पडतो, ज्यामुळे स्काल्पमधील अ‍ॅक्यूपंक्चर पॉइंट्स उत्तेजित होतात […]

अधिक वाचा..

रात्री शिल्लक राहिलेली चपाती खाण्याचे फायदे

चपाती हा भारतीय लोकांच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांचं सेवन केलं जातं. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्येही चपाती खातात. अनेकदा असं होतं की, रात्री काही चपात्या शिल्लक राहतात आणि सकाळी त्या शिळ्या होतात. बरेच लोक दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्या खाणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही […]

अधिक वाचा..

तुम्ही काळा भात कधी खाल्ला आहे का मग ‘कालाबाती’ काळ्या तांदळाचे पौष्टिक फायदे जाणून घ्या…

शरीराला आवश्यक असलेले पोषण न मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते, ज्यामुळे कुपोषणाचा सामना करावा लागतो. या कुपोषणाचा सामना करण्यासाठी कालाबाती नावाचा काळा तांदूळ फायदेशीर ठरू शकतो. आवश्यक पोषक तत्त्वे, व्हिटॅमिन्सयुक्त कालाबाती तांदूळ अतिशय पौष्टिक मानला जातो, जो लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यास मदत करतो. संबलपूर विद्यापीठाच्या फूड सायन्स टेक्नोलॉजी अँड न्युट्रिशन विभागातील पीएचडी स्कॉलर […]

अधिक वाचा..

दह्याचे आरोग्यासाठी फायदे

1) दुधापासून दही बनण्याच्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये दुधातील कोणत्याच घटकांचा नाश होत नाही. त्यातील अनेक महत्त्वाचे घटकांचे पोषणमूल्य वाढते. 2) दुधातील नत्रज पदार्थ हे वाढलेल्या आम्लतेमुळे सहज विघटित होण्याच्या अवस्थेत येत असल्याने त्यांचे जठरात लवकर शोषण होऊ शकते. 3) दुधातील कॅल्शिअम व फॉस्फरस हे सामान्यतः प्रथिनांसोबत जोडलेले असतात, ते दही बनताना वाढलेल्या आम्लतेमुळे द्रव स्वरूपात रूपांतरित […]

अधिक वाचा..

विड्याच्या पानाचे फायदे

सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. पानांमध्ये मधुमेह विरोधी, हृदय व […]

अधिक वाचा..

सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल

भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशाच डाळीच्या फायद्यां बाबत सांगणार आहोत. या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी […]

अधिक वाचा..

आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे, त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आवळा रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच लठ्ठपणा दूर होतो. तसेच रोज सकाळी आवळ्याचा चहा पिण्याने देखील अनेक फायदे मिळतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात […]

अधिक वाचा..

लसणाचं तेल लावण्याचे फायदे 

लसणाचं तेल हा वापरला जाणारा एक घरगुती उपाय आहे. यामध्ये लसूण, हिंग, ओवा, मोहरीचं तेल एकत्र कढवून बनवले जाते. या तेलात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जे सांधेदुखी, कंबरदुखी आणि मुरगळलेल्या स्नायूंवर उपयुक्त ठरतात. १) कंबरदुखीवर आराम: या तेलाने मालिश केल्याने कंबरेची दुखणी हळूहळू कमी होतात. 2) गुडघेदुखी कमी होते: हिंग आणि ओव्याचे […]

अधिक वाचा..

अंजीर खाण्याचे फायदे 

अंजिराचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला नवचैतन्य वाटू लागेल रक्तदाबाची समस्या अंजिरात पोटॅशियम खनिज असल्याने त्याचे नियमित सेवन ब्लड प्रेशर नियमन करण्यास फायदेमंद ठरते. तसेच ते सोडीयमच्या हानिकारक प्रभावाला कमी करते. लैंगिक समस्या अंजीरात झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे खनिज आढळतात. ही सर्व तत्वे तुमच्या लैंगिक आरोग्य राखण्यास मदत करते. हृदयाचे आरोग्य राखते अंजीरात मोठ्या […]

अधिक वाचा..

भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

भेंडीचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये खनिजे, जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी. भेंडीत असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच यात जीवनसत्वे, खनिजे, पोषक घटक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, तसेच यात असलेल्या […]

अधिक वाचा..