पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

औरंगाबाद: पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेनंतर लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या […]

अधिक वाचा..

मुखईत विद्यार्थ्यांना मिळाला परीक्षेसाठीचा कानमंत्र

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला असून यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचा कानमंत्र मिळाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालया येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय!

प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री औरंगाबाद: दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे. […]

अधिक वाचा..

विद्या विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित करत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असल्याची माहिती प्राचार्य संजीव मांढरे यांनी दिली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीसाठीची अशी असेल लेखी परीक्षा

पोलीस भरतीसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण […]

अधिक वाचा..

१०वी-१२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक… दहावी 10 फेब्रुवारी ते 1 मार्च परीक्षा केंद्रे : 5000 अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख बारावी 1 ते 20 फेब्रुवारी अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000 अंदाजे […]

अधिक वाचा..

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच…

Q1) राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर:-  13 फेब्रुवारी Q2) भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे? उत्तर:- सरोजिनी नायडू Q3) अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर:- अक्षय कुमार Q4) सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे…

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923 पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949 डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958 शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962 कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – […]

अधिक वाचा..

आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करुन घेतली जात आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गेली दहा वर्षापासून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक […]

अधिक वाचा..