डोळे निरोगी राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आजच्या मोबाइल, संगणक आणि लॅपटॉप रोजच्या रोज तासंतास वापराव्या लागणाऱ्या जीवनशैलीत डोळ्यांचे आरोग्य जपणे खूप गरजेचे झाले आहे. डोळे हा पाहण्यासाठी आणि मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणारा अतिशय नाजूक अवयव आहे. योग्य सवयी, संतुलित आहार आणि थोडी काळजी घेतली तर डोळे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. चष्मा लागणार नाही तसेच दृष्टी कायम मजबूत राहील. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

तोंडाच्या दुर्गंधामुळे त्रस्त आहात तर ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो 

तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा वास येणे यामागे प्रामुख्याने अस्वच्छता आणि बॅक्टेरियांचा संसर्ग हे सर्वात मोठे कारण असते. आपण जे अन्न खातो, त्याचे सूक्ष्म कण दातांच्या फटीत, हिरड्यांच्या कडेला आणि जिभेच्या मागील भागावर अडकून राहतात. जर नियमितपणे दात घासले नाहीत किंवा फ्लॉसिंग केले नाही, तर हे अन्नाचे कण सडू लागतात आणि तिथे बॅक्टेरियांची वाढ होते. […]

अधिक वाचा..

आंघोळीचे ‘सात’ नियम पाळाल तर ‘शतायुषी’ व्हाल आणि निरोगी आयुष्य जगाल

शरीर धर्मासंबंधी विचार करायचा झाला तर शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळ हा दिवसाच्या सुरुवातीचा सोपस्कार झाला. अनेक जण थकून भागून आल्यावर किंवा रात्री शांत झोप लागावी म्हणूनही दुसऱ्यांदा अंघोळ करतात. पण वर म्हटल्या प्रमाणे अंघोळ किती वेळ किंवा किती वेळा करता हे महत्त्वाचे नाही तर पुढील नियमांचे पालन करता का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाणून घ्या […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकण्याआधी थांबा! हे नियम न पाळल्यास होणार मोठं नुकसान

औरंगाबाद: वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे नियम गुंतागुंतीचे असतात. फक्त सातबारा किंवा मालमत्ता उताऱ्यावर नाव आहे म्हणजे संपूर्ण मालकी मिळाली, असे समजणे चुकीचे ठरू शकते. अनेक प्रकरणांमध्ये मालमत्ता अजूनही संयुक्त स्वरूपात असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते. संयुक्त मालमत्ता असल्यास काय धोके संभवतात मालमत्ता संयुक्त असल्यास कोणताही एक भागधारक एकतर्फी विक्री करू […]

अधिक वाचा..

पावसाळा एन्जॉय करायचा की आजारी पडायच, साधे सोपे नियम फॉलो करा

आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी. स्वतःसह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. सोपे साधे नियम सगळ्यांना हवाहवासा वाटणाऱ्या या ऋतुमध्ये आजारपण आपल्यापासून चार हात लांब राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. १) पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न […]

अधिक वाचा..

तांब्याची भांडी वापरताना तुम्ही ‘हे’ नियम पाळता का

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अलीकडे ट्रेंड म्हणून घरोघरी तांब्याच्या भांड्यांचा वापर केलेला दिसतो. पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने हा वापर केला जाई. सद्यस्थितीत तांब्याची भांडी पुनर्वापरात आली आहेत, याचा आनंदच आहे. पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला तर त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात. म्हणूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना कोणती काळजी […]

अधिक वाचा..

युवा पिढीने थोर व्यक्तींचा आदर्श ठेवावा; डॉ. मिलिंद कसबे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांसारख्या थोर व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित […]

अधिक वाचा..

स्त्री आधार केंद्राच्या पाठपुराव्याला यश, कसे पहा…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कुटुंबियांच्या तक्रारी अर्जानुसार तिच्या १५ वर्षीय मुलीला आरोपी बाळू भैया भोसले, सोनू व राजू भोसले यांनी जादूटोणा करण्यासाठी पाच लाख रुपयाला विकले असल्याचे सांगितले. याबाबत स्त्री आधार केंद्राच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आली. चाकण पोलिसांच्या मदतीने सदर अल्पवयीन मुलीला येरवडा येथील बाल कल्याण समिती येथे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

तुळशीची पान तोडून देव्हाऱ्यात ठेवताना हे ४ नियम पाळा

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं. याशिवाय तुळशीला भगवान विष्णूशी संबंधित काही बाबींमध्ये महत्व आहे. ज्या घरात तुळस लावली जाते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही, असे मानले जाते. हिंदू धर्माला मानणाऱ्या प्रत्येक घरात तुळशीची रोपे लावली जातात आणि सकाळ संध्याकाळ त्याची पूजाही करतात. पूजेमध्ये तुळशीची […]

अधिक वाचा..