घरबसल्या तपासा पीएम आवास ग्रामीण योजनेतील तुमचे नाव; नवीन निधी वितरणाला मंजुरी

औरंगाबाद: ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारकडून Pradhan Mantri Awaas Yojana Gramin (PMAY-G) राबवली जात आहे. राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांसाठी नवीन निधी वितरणाला मंजुरी दिली असून, थकीत हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेली घरकुल बांधकामे पूर्ण होण्यास गती मिळणार […]

अधिक वाचा..
pratiksha-thube-rupika-narker

शिरूर तालुक्यातील १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून, यामुळे एका गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरखेड येथील रहिवासी तुकाराम दशरथ पवार हे पारंपरिक लोहार […]

अधिक वाचा..

सर्दीचा त्रास आणि घरातले डास दोघांनाही पळवून लावण्यासाठी फक्त ५ रुपयांचा भन्नाट उपाय

पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर होत. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. त्यामुळे डास होण्याचे प्रमाणही खूप वाढते. अगदी कडाकड डास चावतात. त्यातूनच मग मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे आजारही होतात. म्हणूनच आता डास आणि सर्दी- पडसं असा […]

अधिक वाचा..

महाशिवरात्रीला शिवलिंगाचा असा करा अभिषेक, आणि मंदिरातून ‘या’ वस्तू नक्की घरी आणा

येत्या रविवारी, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शिव प्रथमच शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळेच महाशिवरात्रीला शिवलिंगावर विशेष अभिषेक करण्याचे महत्त्व आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे शिवलिंगाचा अभिषेक केल्यास जीवनातील दुःख दूर होतात, […]

अधिक वाचा..

वैध कारणांशिवाय सासर सोडणाऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क मिळणार नाही

बिलासपूर: वैध आणि पुरेसे कारण नसताना पती व सासरच्या मंडळींपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेला पोटगी (Alimony) मिळण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बिलासपूर येथील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा निर्णय 27 जानेवारी रोजी बिलासपूर येथील एका रहिवाशाच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात […]

अधिक वाचा..

कावीळ कोणतीही आणि कितीही जुनी का असेना, हा घरगुती उपाय करा 3 दिवसात बरी होईल

हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न केल्यामुळे, या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवीला पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव […]

अधिक वाचा..

नाव, जन्मतारीख किंवा धर्म बदलायचा आहे? आता घरबसल्या मिळवा अधिकृत गॅझेट

मुंबई: दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव किंवा जन्मतारीख जुळत नसेल, किंवा लग्नानंतर नाव बदलायचे असेल, तर आता सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या Aaple Sarkar पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून काही दिवसांतच अधिकृत राजपत्र (Gazette) मिळवता येते. ही सेवा कोणासाठी उपयुक्त आहे? दहावी सर्टिफिकेट आणि […]

अधिक वाचा..

आता तलाठ्यांकडे जाण्याची कटकट संपली! जमिनीसंबंधित हे ११ कागदपत्रे घरबसल्या मिळणार

औरंगाबाद: शेतकरी आणि नागरिकांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. शासनाच्या ई-हक्क प्रणालीमुळे जमिनीशी संबंधित महत्त्वाचे ११ कागदपत्रे आता ऑनलाईन घरबसल्या मिळणार आहे. ऑनलाईन ई-हक्क प्रणालीचे फायदे या सुविधेमुळे नागरिकांना महा ई-सेवा केंद्राद्वारे किंवा स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज सादर करता येतात. सात-बारा उताऱ्यातील फेरफार नोंदींचा कालावधी कमी करण्यासाठी या प्रणालीचा मोठा उपयोग होत आहे. […]

अधिक वाचा..

तुमचे पॅन-आधार लिंक आहे की नाही? घरबसल्या स्टेटस तपासा, सोपी प्रोसेस जाणून घ्या

औरंगाबाद: प्रत्येक व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. बँक खाते शेअर बाजार, म्युच्युअल फंड, आयटीआर फायलिंग आणि KYc सर्वत्र पॅन आवश्यक आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सरकारी व वैयक्तिक ओळखीचे मुख्य साधन बनले आहे. यामुळेच सरकारने पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. 31 डिसेंबर 2025 डेडलाईन पॅन बंद होणार, वेळ कमी आहे जर तुमचा पॅन अद्याप […]

अधिक वाचा..

तुमचंही रेशन पुस्तक फाटलंय का? मग घरबसल्या काढा डिजिटल रेशन कार्ड

औरंगाबाद: आपल्या दैनंदिन जीवनात रेशनकार्ड हा अतिशय महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे.मात्र कागदी रेशनकार्ड कालांतराने फाटणे, पुसट होणे किंवा हरवणे ही मोठी समस्या ठरत होती. पावसाळा, सततची हाताळणी आणि योग्य साठवणूक नसल्यामुळे अनेक नागरिकांना रेशन दुकानात अडचणी येत होत्या. आता या सर्व समस्यांवर एक सोपा, सुरक्षित आणि आधुनिक उपाय उपलब्ध आहे. डिजिटल आणि PVC रेशन कार्ड […]

अधिक वाचा..