NICU बिलात मोठी सवलत; नवजात बाळाला नवजीवन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला दिलासा पुणे: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. श्रीमती पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाच्या उपचारांचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे […]

अधिक वाचा..

मृत कामगार ‘जिवंत’ करून अनुदान लाटण्याचा बीडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड

बीड: बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागात मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात तसेच त्याआधी घडलेल्या या प्रकारात तब्बल 100 ते 200 संशयास्पद प्रकरणे समोर आली असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला. धस यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये […]

अधिक वाचा..

हातापायांवर दिसतात किडनी डॅमेजची ‘ही’ लक्षण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ

किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण […]

अधिक वाचा..

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला; दामिनी पथकाची तात्काळ कारवाई, मुलीला मिळाले नवजीवन

छत्रपती संभाजीनगर : “काही बोलावं, कसं सांगावं?” असा प्रश्न निर्माण करणारी घटना आज बीड बायपास रोड परिसरात उघडकीस आली. एका १७ वर्ष ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना पोलिसांनी वेळीच धाड टाकून हा बालविवाह रोखला. दामिनी पथक आणि महिला व बालविकास समितीच्या तत्परतेमुळे एका मुलीचं आयुष्य अंधारातून वाचलं आहे. नेमकं प्रकरण काय? बीड बायपास […]

अधिक वाचा..

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या […]

अधिक वाचा..

पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते

पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता. कोणते बदल घडवून आणणे शक्य आहे हे पाहू. 1) पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे तुम्ही आनंदी राहता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी यशस्वी, सुखी व आनंदी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचा लगेच जाणवणारा परिणाम म्हणजे आनंदी जीवन. […]

अधिक वाचा..

पप्पा, मी बुडतोय! वडिलांच्या डोळ्यादेखत सिस्टिमने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव

गुरुग्राममध्ये उघड्या बेसमेंटमध्ये कार कोसळली; दोन तास मृत्यूशी झुंज, मदत उशिरा गुरुग्राम: शुक्रवारी रात्री दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा गुरुग्राममध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला. दाट धुकं, बोचरी थंडी आणि रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड वा रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्याची कार थेट मृत्यूच्या सापळ्यात कोसळली. 27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी […]

अधिक वाचा..

माझी लेकर शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

लातूर: “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय…”; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं […]

अधिक वाचा..

पाणी म्हणजेच जीवन

दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको). सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे. पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे. प्लास्टिक मध्ये साठवलेले […]

अधिक वाचा..

सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा

बीड: बीड येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशावर आणि लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. […]

अधिक वाचा..