२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. २००४ ते २०२६ या २२ वर्षांच्या कालखंडातील विविध आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक निकषांची तुलना करणारी आकडेवारी सूरज सामंत यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी फेसबुक पोस्टद्वारे मांडली आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र सरकारच्या विकासाच्या दाव्यांचे मूल्यमापन करण्याची मागणी […]

अधिक वाचा..

चहा करताना ‘ही’ छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच

प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते. काही जणांना कोरा चहा, काहींना दुधाचा चहा तर काहींना मसाला चहा आवडतो. पण चहा बनवताना लोक अनेकदा चूक करतात, ज्यामुळे चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरतो. न्यूट्रीशनिस्ट लिमा महाजन यांनी एका व्हिडीओ पोस्टद्वारे लोकांच्या एका चुकीमुळे चहा विषात कसा बदलतो हे सांगितलं आहे. लिमा यांनी चहा बनवण्याची […]

अधिक वाचा..

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) जवान विकास गोरे (वय ३०) यांचा सोमवारी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. शहापूरहून ठाण्याकडे येत असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील कळंभे गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा मोठ्या खड्ड्यात धक्का बसल्याने […]

अधिक वाचा..

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके यांनी घेतली भेट शिरूर दि.२९ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी येथील ७५ वर्षीय केरबा बाबूराव खोरे यांच्या पंढरपूर वारीदरम्यान एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलत एकाकी जीवन जगणाऱ्या या वृद्ध शेतकऱ्याची […]

अधिक वाचा..

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर डॉ अतुल सुराणा यांनी प्रसंगावधान राखत तातडीने सीपीआर (CPR ) देऊन त्याचा जीव वाचवला. डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात यश आले. या घटनेमुळे डॉ सुराणा यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून नागरिकांनी त्यांना ‘देवदूत’ अशी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात खाकीतील माणुसकीचा झरा! पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी तीन वर्षीय चिमुकलीला दिले जीवदान

शिक्रापुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि संवेदनशीलतेमुळे तीन वर्षीय चिमुकलीचे संभाव्य मोठे संकट टळले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे शिक्रापूरसह शिरूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूरमधील चाकण चौक परिसरात घडली. एक व्यक्ती तीन वर्षांच्या बालिकेसह अत्यंत मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या […]

अधिक वाचा..

NICU बिलात मोठी सवलत; नवजात बाळाला नवजीवन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला दिलासा पुणे: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. श्रीमती पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाच्या उपचारांचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे […]

अधिक वाचा..

मृत कामगार ‘जिवंत’ करून अनुदान लाटण्याचा बीडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड

बीड: बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागात मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात तसेच त्याआधी घडलेल्या या प्रकारात तब्बल 100 ते 200 संशयास्पद प्रकरणे समोर आली असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला. धस यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये […]

अधिक वाचा..

हातापायांवर दिसतात किडनी डॅमेजची ‘ही’ लक्षण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ

किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण […]

अधिक वाचा..

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला; दामिनी पथकाची तात्काळ कारवाई, मुलीला मिळाले नवजीवन

छत्रपती संभाजीनगर : “काही बोलावं, कसं सांगावं?” असा प्रश्न निर्माण करणारी घटना आज बीड बायपास रोड परिसरात उघडकीस आली. एका १७ वर्ष ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना पोलिसांनी वेळीच धाड टाकून हा बालविवाह रोखला. दामिनी पथक आणि महिला व बालविकास समितीच्या तत्परतेमुळे एका मुलीचं आयुष्य अंधारातून वाचलं आहे. नेमकं प्रकरण काय? बीड बायपास […]

अधिक वाचा..