अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर भांडूपच्या राजकारणात खळबळ

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी माजगावकर यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात भांडूपसह मुंबईतील मनसेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भांडूपच्या वॉर्ड क्रमांक ११४ वरून […]

अधिक वाचा..

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा विश्वास केवळ आश्वासनांनी मिळत नाही; तो सातत्यपूर्ण काम, लोकहिताची भूमिका आणि विकासाभिमुख निर्णयांमधून निर्माण होतो. अनेक समर्थकांच्या मते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता जनाधार हा त्यांच्या कार्यशैलीवरील आणि विकासाभिमुख दृष्टिकोनावरील जनविश्वासाचीच पावती आहे. महाराष्ट्र हा परिवर्तन, […]

अधिक वाचा..

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे राजकारण आणि संविधानिक संस्थांच्या भूमिकेबाबत भाष्य करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून जनतेच्या विश्वासाची आणि जनादेशाच्या पवित्रतेची व्यवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी निवडून […]

अधिक वाचा..
shirur-kurshi-utpanna-bajar samiti

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक; पाहा मतदान आणि मतमोजणी कधी…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, शिरूर) हरिश्चंद्र कांबळे यांनी बाजार समितीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम (नमुना क्र. ६) जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ५ जुलै २०२६ रोजी मतदान होणार […]

अधिक वाचा..

पुतळ्यांवरून वाद! महाराष्ट्रात वाढते तणावाचे राजकारण; नियम असूनही संघर्ष का?

अंजनगाव: महाराष्ट्रात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून पुन्हा एकदा सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून मराठा आणि धनगर समाज आमनेसामने आले असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. खेळोबा देवस्थानाजवळ पुतळा उभारण्यात आल्याने धनगर समाजाने आक्षेप घेतला आहे. ही जागा त्यांच्या देवस्थानाची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर मराठा समाजाचे प्रतिनिधी […]

अधिक वाचा..

ठाण्यातून राष्ट्रवादीचा पलटवार! रोहित पवारांचे राजकारण ‘घृणास्पद’; आनंद परांजपे

ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..

बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापलं; संजय राऊत–रोहित पवारांवर भाजपाचा हल्लाबोल

मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर “प्रसिद्धी स्टंट” केल्याचा आरोप करत प्रखर टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात बोलताना बन म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर काही नेते रोज उठून तेच मुद्दे मांडत […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन! प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका; राज ठाकरे

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. संभाव्य आघाडी किंवा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असताना राज ठाकरेंनी स्वतः पुढे येत या भेटीमागील कारण स्पष्ट केले. “निवडणुका आत्ता नाहीत; सूचना देण्यासाठी भेटलो” राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण […]

अधिक वाचा..

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे; मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातं; आनंद परांजपे

मुंबई: आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..