अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे यांच्या खात्यांची तात्पुरती फेरवाटप; कारण काय?

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली काही महत्त्वाची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. कोणाकडे कोणते खाते? पत्रानुसार पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत: सार्वजनिक बांधकाम विभाग – दादा भुसे नगरविकास मंत्रालय – उदय सामंत गृहनिर्माण विभाग […]

अधिक वाचा..

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला. बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला, कारण काय

  मुंबई: मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला झाला आहे. पुण्यातील दिवे घाट परिसरात ही घटना घडली आहे. आदित्य हाके असं लक्ष्मण हाके यांच्या मुलाचे नाव आहे. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून संबंधित लोकांना अटक करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या ‘त्या’ निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट? अनेकांचे तडकाफडकी राजीनामे; कारण काय?

मुंबई: गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला हीच बाब लक्षात घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशात डबघाईला आलेल्या काँग्रेसला बळकटी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत माजी मंत्री, […]

अधिक वाचा..

त्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर…

मुंबई: मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईतील ओबेरॉय संकुलातील ही चौथी आत्महत्येची घटना असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नामांकित विद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये ही तरुणी शिक्षण […]

अधिक वाचा..

गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून छातीत ठोसा मारला अन्…

पुणे: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने दुसऱ्याच्या छातीत जोरात ठोसा मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.६) सायंकाळी लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सागर राजू अवघडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या व त्याची कारण काय

मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात […]

अधिक वाचा..

चिडलेल्या बायकोने नवऱ्यालाच संपवल; पहा धक्कादायक कारण

दिल्ली: दिल्लीमध्ये एका २९ वर्षीय महिलेला नवऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या महिलेने आपल्या ३२ वर्षीय नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर या घटनेला तिने आत्महत्या असल्याचे सांगत बनाव रचला. ही घटना रविवारी संध्याकाळी दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली. नवरा शरीरसुख देऊन खूश करू शकत नव्हता त्यामुळे या महिलेने त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून उघड […]

अधिक वाचा..

भारतात पेट्रोलचे दर वाढणार, काय आहे कारण?

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला 50 दिवसांत युद्ध संपवण्याची धमकी दिली आहे, नाहीतर 100% टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. रशियन तेलावर अवलंबून असलेल्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर 8-10 रुपये प्रति लिटर वाढण्याची शक्यता आहे. भारताने 40 देशांकडून तेल आयातीसाठी बॅकअप प्लॅन तयार केला असला, तरी रशियाचा पुरवठा खंडित झाला तर बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती 130-140 डॉलरपर्यंत जाऊ […]

अधिक वाचा..

काही मसालेदार खाल्यावर छातीत जळजळते? पाहा कारण आणि करा हे योग्य उपाय

काहीही खाल्ले किंवा जास्त वेळ झोपल्यावर बरेचदा छातीत जळजळते. त्यामागे अनेक कारणे असतात. जळजळ फार कॉमन आहे म्हणून त्याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र अशी जळजळ सारखी होणे चांगले नाही. छातीवर त्याचा ताण येऊ शकतो. अनेकदा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत उलट्या दिशेने येते. असे झाल्यावर आपण म्हणतो अन्न वरवर येत आहे. असे जेवल्यानंतर किंवा काही […]

अधिक वाचा..