जाणून घ्या आपल्यासाठी आपला दिवस कसा असेल

मेष: स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. वृषभ: आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी […]

अधिक वाचा..

पोलिसांनी उधळला तब्बल ११० कोटींचा ऑनलाइन दरोड्याचा डाव; सहा जणांना अटक

उपसरपंच-किराणा चालकासह ६ जणाला अटक? संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमने मोठी कारवाई करत, तब्बल ११० कोटींचा ऑनलाईन दरोड्याचा प्रयत्न उधळून लावला असून मुंबईतील हिरे विक्री करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँक ऑफ इंडियात असलेले खाते हॅक करून ११० कोटी रुपये परस्पर वळते करायचे आणि त्यातून क्रिप्टो करन्सी खरेदी करण्याचा कट रचणाऱ्या एका रॅकेटचा […]

अधिक वाचा..

ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर…

संभाजीनगर: मोठ्या शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप असते. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे, अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते. दारूच्या किमतीपेक्षा दंड […]

अधिक वाचा..

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का?

मुंबई: रायगड, नांदेड, लातूर, ठाणे, तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार, राज्यात महिलांवरील बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात खोके देऊन फक्त आमदार, खासदार विकत घेण्याचं सरकारच धोरण आहे. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

शिरुर (तेजस फडके): आपलं जीवन समृद्ध करायच असेल तसेच शरीर संपत्ती वाढवायची असेल आणि आजारांपासून बचाव करायचा असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी केले. तसेच आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत योगदिनाचे औचित्य साधत (दि 21) रोजी स्वतः योगाचे प्रात्यक्षिक मुलांना करुन दाखविले. यामध्ये उभे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असत भाऊ…

मुंबई: स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी “मुंबई  मराठी  ग्रंसंग्रहालया”च्या “सुरेंद्र  गावसकर सभागृहा”त  करण्यात आले होते. मा .राज्य महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्याताई चव्हाण, मा. अध्यक्ष माविम, ज्योती  ठाकरे, मा. वृषाली मगदूम, मा. संस्थापक, जिजाऊ वुमन लीगल फोरम, ऍड. शुभांगी सारंग यांनी आपली परखड मते मांडली.  सुसंवादक म्हणून […]

अधिक वाचा..

केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का?

मुंबई: सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी […]

अधिक वाचा..

योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

शिरुर (तेजस फडके): आपले सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने ही जीवन संजीवनी आहे. शरीर ‘मन ‘आणि श्वासाचे एकमेकांशी संतुलन साधल्याने जीवनाचा प्रवास शांत, प्रसन्न ,रम्य आणि उत्साही होत राहत असतो. मन, बुद्धी ,जीव हे शरीराचे आश्रयाने राहतात. प्रत्येक अवयवाला व्यायाम घडणे गरजेचे आहे. हात,पाय, पोट, फुफ्फुसे हृदय यांच्या नियमित हालचाली दररोज घडणे म्हणजे अवयवांचे […]

अधिक वाचा..