करंदीत ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे फसला चोरीचा डाव

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या संदेश व पोलीस आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने फसला असून चोरटे पळून गेल्याची घटना घडली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील उद्योजक बाळासाहेब ढोकले यांच्या इमारतीच्या परिसरात काळ्या रंगाच्या आणि नंबर नसलेल्या स्कोर्पिओ मधून आलेले काही चोरटे रात्री दोनच्या सुमारास घुसले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बावीस वर्षीय युवती बेपत्ता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 22 वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने बेपत्ता युवतीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस येथे खबर दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाव्हळ हॉस्पिटल परिसरात राहणारी श्रुती कांबळे या युवतीचे वडील कामाला गेले असताना श्रुतीचा घरात मोबाईल वरून भावासह वाद झाला. त्यानंतर रात्री […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सावत्र भावानेच केला वहीनीचा खुण, भाऊ गंभीर जखमी…

गुन्हा करून दुचाकीवर पळून जाताना आरोपी गाडीला धडकून झाला ठार शिरुर (अरुणकुमार मोटे): आंबळे (ता. शिरूर) येथे अनिल बाळासाहेब बेंद्रे या सावत्र भावाने त्याची वहीनी प्रियंका सुनिल बेंद्रे हीचा व्यायाम करण्याच्या लोंखडी डंबेल, चाकु व विटाणे मारुन निघृन खुण केला असून त्याचा भाऊ सुनिल बाळासो बेंद्रे याला गंभीर जखमी केले आहे. तर गुन्हा करुन पळून […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज आर्थिक बाबतीत हुशारीने काम करावे. दिवस तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात तुम्हाला फायदा होईल. निराशाजनक बातमी मिळाल्यावर दुःखी होऊ नका. संध्याकाळी काही रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांना भेटण्यात आणि मजा करण्यात घालवला जाईल. वृषभ: आजचा दिवस सुख-शांतीचा आहे. राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश […]

अधिक वाचा..

काँग्रेसची भूमिका स्पष्ट, भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू…

मुंबई: राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले; दीपक केसरकर

मुंबई: ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने […]

अधिक वाचा..

मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी;  नाना पटोले

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न… मुंबई: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट…

तुमची मुलं बोगस शाळेत तर शिकत नाही ना..? औरंगाबाद: अनाधिकृत शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळा सुरू करणे, नियम आणि अटींची पूर्तता न करताच एडमिशन करणे, दुसऱ्या शाळांच्या यूआयडी क्रमांकावर विद्यार्थ्यांची एडमिशन असेल, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम भासवून केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणे. असे अनेक प्रकार सर्रासपणे […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणासाठी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन…

औरंगाबाद: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छ. संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत […]

अधिक वाचा..