RANJANGAON

रांजणगाव पोलिसांनी त्या “पाच” जणांचा बळी घेणाऱ्या कंटेनर चालकास ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर एल जी कंपनीसमोर असणाऱ्या हॉटेल एस नाईन हॉटेल जवळ बुधवार (दि १७) रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास अहमदनगरकडुन-पुण्याकडे चारचाकी इको गाडीला रांजणगावकडुन कारेगावकडे विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेंनरची धडक बसुन झालेल्या गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर कंटेंनर चालक पळुन गेला होता. परंतु […]

अधिक वाचा..

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

पुणे: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे सांगत एका मांत्रिकाने त्या मुलीलाच जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरुन पालकांनी आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे […]

अधिक वाचा..

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात स्थळे शोधून दोष दूर करणार; देवेंद्र फडणवीस 

मुंबई: मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान महामार्गांवरील वाहन अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी पोलिसांनी हद्दीचा प्रश्न निर्माण न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव […]

अधिक वाचा..

छगन भुजबळ यांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची उडाली भंबेरी; सभागृहात हशा…

मुंबई: सरकारने एकूण किती डास पकडले..? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले..? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का..? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडून द्या; अजित पवार

मुंबई: थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते असे सांगत विरोधी […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात जोडप्याला गंभीर मारहाण करत घरफोडी

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील मोहिते मळ्यात शनिवारी (दि 20) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ३ ते ४ चोरट्यांनी किचनच्या दरवाज्याची कडी कोंयडा तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसहीत सुमारे ३ लाख ४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच चोरांची चाहुल लागल्याने आरडाओरडा करणाऱ्या महिलेस तिच्या पतीसह मारहाण करत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना […]

अधिक वाचा..

वैयक्तिक कर्ज घेताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुंबई: पैशाची गरज भागवण्यासाठी लोक कर्जाची मदत घेतात. आजारपण, घर खरेदी, शिक्षण, मुलांची लग्नं लग्नासाठी किंवा इतर कारणांसाठी लोकांना कर्ज घ्यावं लागतं. तस वैयक्तिक कर्ज घेणं नक्कीच सोपं आहे, परंतु जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरु शकतं. वैयक्तिक कर्ज म्हणजे नक्की काय…? वैयक्तिक कर्ज हे खरेतर असुरक्षित कर्ज मानलं […]

अधिक वाचा..

सिद्धार्थ- कियारा लवकरच करणार लग्नाची घोषणा

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एका कथित कपलची जोरदार चर्चा आहे ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. दोघांची वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सिद्धार्थ कॉफी विथ करणच्या 7 व्या सीझनमध्ये विक्की कौशलबरोबर मागच्याच आठवड्यात सहभागी झाला होता. करणनं तेव्हाही सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या नात्याबद्दल विचारलं होतं मात्र मी योग्य वेळेची वाट पाहतोय असं […]

अधिक वाचा..

‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन

पुणेः शिलेदार कुटुंब आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीतनाट्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या दिग्गज व्यक्तींची ओळख पुढील पिढीला व्हावी या दृष्टीने या लघुचित्रपटाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या ‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन झाले असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट, संवाद पुणे […]

अधिक वाचा..

शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला 

मुंबई: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी झालेली घसरण आजही कायम राहिल्याचे दिसत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांनी घसरला. बाजार सुरु होताच सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला होता. त्यानंतर विक्रीचा सपाटा वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या […]

अधिक वाचा..