पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे सुकण्यास अडचण येते, त्यामुळे बऱ्याचदा ओलसर कपडे वापरण्यात येतात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कारण असे की, ओलसरपणा हे बुरशीचे प्रजननस्थळ आहे. येथे बुरशी अतिशय झपाट्याने वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. हे इन्फेक्शन सामान्यतः […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी

पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता: 1) आरोग्याची काळजी पाण्याचे सेवन पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका. आहार ताजे […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो.आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. सध्या थंडीचा पारा सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे अनेकांना कान दुखण्याचा […]

अधिक वाचा..

थंडीत ओठांची काळजी कशी घ्यावी 

हिवाळ्यात तापमान घटते आणि वातावरणात गारवा वाढतो. या काळात आरोग्याबरोबरच त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. काही सोपे घरगुती उपाय करून ओठ आणि त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. फाटलेल्या ओठांना मऊ आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मध हा उत्तम उपाय आहे. रोज २–३ वेळा ओठांवर मध लावा. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी […]

अधिक वाचा..

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार हे दोन मुख्य आजार आहेत. या दोन्ही समस्यांवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी योग्य तोंडी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. 1) दात किडणे कारण: प्लेक नावाचा एक चिकट थर दातांवर साचतो, जो बॅक्टेरिया आणि साखरेच्या मदतीने ऍसिड तयार करतो. हे ऍसिड दातांच्या बाहेरच्या भागावर हल्ला […]

अधिक वाचा..

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी 

१) रोज रात्री ६-७ बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. २) गाजरामध्ये अ, ब, क जीवनसत्वन असतात, त्यामुळे रोज गाजर खाल्यास किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्यास नजर तीक्ष्ण होते. ३) रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत. ४) रोज रात्री झोपतांना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी. ५) एक चमचा बडीशेप, दोन बदाम, अर्धा […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की […]

अधिक वाचा..

संततधार पावसामुळे शिरूर, शिक्रापूर महावितरणकडून शेतकरी व वीजग्राहकांना काळजी घेण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच झाडे पडून वीज वाहिन्यांवर येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता […]

अधिक वाचा..

बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय

नुकतंच जन्मलेल्या बाळाला आपण जेव्हा हातात घेतो तेव्हा त्याच्या नाजुकशा त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श आपल्याला हळवं करून टाकतो. अगदी कापसासारखी मऊ असणारी बाळाची त्वचा सुरुवातीच्या काही दिवसांत खूपच कोमल आणि नाजूक असते. ती त्वचा एवढी संवेदनशील असते की एखाद्या जाडसर कपड्यामुळेच काय पण कापसामुळेही ती दुखावली जाऊ शकते. लाल होते. बऱ्याचदा बाळाची त्वचा कोरडी पडून […]

अधिक वाचा..

शिंदेंना सांभाळून घ्या! थेट दिल्लीहून मेसेज, भाजपला नक्की कोणती भीती

नवी दिल्ली: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिंदेसेनेचे अने मंत्री, आमदार वादात अडकत चालले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोची झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरु झालेली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून […]

अधिक वाचा..