आविष्कार संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे दि.१२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान पार पडलेल्या १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करून१३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळाल्याबद्दल उच्च व […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्…

मुंबई: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. दुकाने फोडण्याचे प्रकार, चोरी, आणि विनाकारण नुकसान करून गॅंगने व्यापाऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून बजाजनगर भागात गॅंगने हातात कोयता घेऊन 8-9 दुकाने फोडली. 1) काही दुकानांमधून माल […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे 

मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन नागपूर: कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, धानाला बोनस मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. “कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध

नाशिक: महिलांच्या सुरक्षा संदर्भात केंद्र सरकारने नवीन आचारसंहिता आणलेली आहे. लवकरच दिशा कायद्याचीदेखील अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती देतानाच शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अनेकदा महिलांना कामाच्या ठिकाणी असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेऊन अंगणवाडी सेविकांच्या कामाच्या ठिकाणी पॅनिक बटन बसविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती डॉ गोऱ्हे यांनी दिली. […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षेत हमखास विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते भारताचे राष्ट्रगीत कोणते ? […]

अधिक वाचा..

रुग्णालयात रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा; अजित पवार 

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे […]

अधिक वाचा..

करंदीत अभिरुप शिष्यवृत्तीतील गुणवंतांचा सन्मान

शौर्य शेळकेचा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी भारतीय अभिरुप (आयएएस) शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित करत यश मिळवले असून शौर्य सचिन शेळकेने जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक मिळवला असून विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सरपंचांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडले गाऱ्हाणे….

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती येथे पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्यातील सरपंचांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या संवाद सभेला प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच हे गावचे आई – वडील असून ते मनापासून गावातील चांगली विकासकामे करत आहे. राजकीय सुडापोटी निधी मिळत नसल्याचे गाऱ्हाणे वडगाव रासाईचे सरपंच सचिन […]

अधिक वाचा..

धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…

मुंबई: बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला ५०० रुपये मिळालेच पाहिजे…अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तेरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर […]

अधिक वाचा..