दहिवडी गावची पाणीदार गाव म्हणून ओळख नावारुपाला

शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथे यापूर्वी बांधलेले बंधारे व मागील वर्षी केलेले खोलीकरण त्यामुळे सध्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वेळेत आल्याने दहिवडीतील बंधारे फुल झाल्याने शेतकरी समाधानी झालेले असून आता दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून नावारुपाला येत असल्याचे उपसरपंच सचिन गारगोटे यांनी दिली. दहिवडी (ता. शिरुर) हा कायम दुष्काळी गाव म्हणून […]

अधिक वाचा..

सिंधुदुर्गातील कुंब्रल गावचे सुपुत्र विजय सावंत ज्योतीबा फुले पुरस्काराने सन्मानित…

मुंबई: गिरनार व मुंबई साहित्य संघाच्या नाट्यगृहात एकता कल्चरल अकादमीच्या वतीने मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात अकादमीच्या वतीने नागेश मोरवेकर, कवी अजय कांडर,अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते, नाट्यकर्मी प्रमोद पवार, हिंदी साहित्यिक डाॅक्टर रमेश यादव, समाजसेवक अनील देसाई यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला. एकता कल्चरल अकादमी सामाजिक, कला, […]

अधिक वाचा..

करंदीत आढळला खेडच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये खेड तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले याबाबतची माहिती पोलीस पाटील वंदना साबळे यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. दरम्यान पोलीस हवालदार […]

अधिक वाचा..

बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या गावातील कचरा प्रश्न गंभीर

ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा होतोय छळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) हे गाव शिरुर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे गाव असून गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत असून ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे महामार्गात ‘ह्या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार…

औरंगाबाद: National Highways Authority of India (NHAI) द्वारे 225 किमी पुणे-अहमदनगर-औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील पैठण आणि अहमदनगर प्रदेशांमधून मार्ग संरेखित असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. याला संभाजीनगर -पुणे द्रुतगती मार्ग असेही म्हणतात. या मार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वादोन तासांत पार होईल, असा मार्ग नव्याने बांधण्याची घोषणा एप्रिल २०२२ मध्ये केंद्रीय […]

अधिक वाचा..

कान्हूरच्या अपघातग्रस्ताच्या मदतीस एकवटला सारा गाव

कान्हूर मेसाईतील अंकुश ननवरेंना गावकऱ्यांचा मदतीचा हात शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील अंकुश ननवरे यांचा अपघात झालेला असताना त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज असताना गावातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चक्क 51 हजार रुपयांची मदत संकलित करत सोशल मिडीयाचा चांगला वापर करत अपघातग्रस्त व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला […]

अधिक वाचा..

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे. करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा..

त्या नरभक्षक बिबटयाला ठार मारा, वन विभागाच्या निषेधार्थ संपुर्ण गाव बंद…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे महिन्याभरात बिबटयाने दोन जणांचे बळी घेतले आहे. तसेच दोघे जण गंभीर जखमी आहेत. वन विभाग अजून किती जणांचे बळी गेल्यावर जागे होणार? असा प्रश्न येथिल नागरीकांना पडला आहे. कवठे येमाई, सविंदणे, फाकटे, चांडोह, जांबुत, माळवाडी, सरदवाडी, पिंपरखेड, टाकळी हाजी येथील ग्रामस्थ बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढणार […]

अधिक वाचा..

पिंपरखेड च्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली स्मशानभूमीची सुधारणा

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्मशानभूमीची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचे रुप पालटून गेले आहे. लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी सुमारे १ लक्ष ६ हजार तर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी ७४ हजार रुपये एवढा स्वनिधी उभा केला असल्याची माहिती माजी उपसरपंच रामदास ढोमे यांनी दिली. मागील 2 ते 3 महिन्यांत मोठ्या प्रमाणात पडणारा […]

अधिक वाचा..