विठ्ठलवाडीत पाणी विक्रीच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांची जमीन नापिक होत असुन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच येथील ओढे, नाले, विहिरी बोअरवेल यातील सगळेच पाणी दुषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी..

नागपूर: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिण्याचे फायदे

१) गरम पाणी नियमितपणे प्यायल्याने मेटाबॉलिक रेट म्हणजेच चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे अधिक चांगल्या पद्धतीने पचन होते. २) गरम पाण्यासोबत अनेक औषधी घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. यामुळे औषधी शरीरात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण वाढतं. ३) चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरावर सूज येते. यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. ही सूज कमी करण्यासाठी गरम […]

अधिक वाचा..

चहा आणि कॉफी पिण्यापुर्वी पाणी का पितात?

चाय आणि कॉफी मध्ये कॅफिन असते, ते आपल्या शरीराला हानिकारक असते. आणि टेनिक नावाचे रसायन अधिक प्रमाणात असते. हे रसायन दाताचा रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. तसेच उपाशीपोटी जर चाय किंवा कॉफी पिली तर शरीर आतून डिहाइड्रेट होऊन अनेक आजार उद्भवतात. परंतु चाय किंवा कॉफी पिण्याअगोदर पाणी पिल्याने दातावर सुरक्षात्मक कवच बनते. त्यामुळे दाताचा रंग प्रभावित […]

अधिक वाचा..

धामारीत पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता धामारी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला असून सुदैवाने कोणतीही हानी यामध्ये झाली नाही. धामारी (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महा मार्गावरून आंबेगाव येथील लाखनगाव येथून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे पॅक बंद बॉक्स घेऊन एम एच १४ […]

अधिक वाचा..

अंत्यविधीनंतर नदीला पूर आल्याने जळत्या चीतेला पाण्याचा वेढा…!

कन्नड: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला. परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या […]

अधिक वाचा..

शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज असते कारण…

१) फिट राहण्यासाठी दररोज ८ ते १२ ग्लास (३ लिटर  पाणी) प्यावे. पाण्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये(टोक्सीन) बाहेर टाकले जाते. 2) झोपून उठल्यानंतर १-२ ग्लास पाणी पिल्याने पोट साफ होते. आयुर्वेदानुसार जेवतेवेळी पाणी पियू नये. ३) कोणतेही पदार्थ खाण्याच्या १ तास अगोदर पाणी  प्यावे व जेवण  झाल्यावर १ तासानंतर पाणी प्यावे  यामुळे  अन्न  लवकर पचते आणि […]

अधिक वाचा..
dimbe dam

सावधान! डिंभे धरण ९३ टक्के भरले…

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी… सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे. दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण […]

अधिक वाचा..

थिटेवाडी धरण दोन वर्षानंतर शंभर टक्के भरले

केंदूर ग्रामस्थांकडून आनंदाने धरणाच्या पाण्याचे पूजन शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ भागाला वरदान ठरलेले थिटेवाडी धरण २ वर्षांपासून कोरडे पडलेले असल्याने धरण भरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना २ वर्षांनी सदर धरण शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांकडून पाण्याचे पूजन करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ या दुष्काळी भागातील गावासाठी थिटेवाडी धरण वरदान ठरले आहे, […]

अधिक वाचा..