खाज येण्याची कारणे व उपाय

खाज सुटणे सामान्य आहे. पण ही आपल्याला अस्वस्थ करते आणि कधीकधी खाजवतांना आपल्या त्वचेवर जखम होतात. खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. त्वचेची कोरडेपणा, कोणत्याही औषधाची ऍलर्जी किंवा अन्नाची अँलर्जी,पित्त प्रकोप,त्वचा रोग अशी अनेक कारणे असू शकतात. या व्यतिरिक्त, दररोज आंघोळ न करणे, घाणेरडे कपडे घालणे, मच्छर,किटक दंश किंवा पाणी यामुळे ही खाज येऊ शकते. ही […]

अधिक वाचा..

उचकीवर घरगुती उपाय…

१) ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते. थोडी साखर खावी म्हणजे उचकी जाईल. २) ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करुन जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे. ३) १ चमचा (छोटा) तुळशीच्या रसात, अर्धा छोटा चमचा मध घालून […]

अधिक वाचा..

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

पावसाळा सुरु होताच, सोबत येते विविध आजाराची साथ. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसते. कोरोनातून काहीसा दिलासा मिळत असतानाच, आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हा डेंग्यू कसा होतो. त्यापासून कसा बचाव करावा, याबाबत जाणून […]

अधिक वाचा..

तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात ‘ही’ 5 जीवनसत्त्वे

पोषण आणि निरोगी त्वचा एकमेकांना पूरक आहेत. तुम्ही जे अन्न खात आहात त्यात आवश्यक पोषक घटक कोणते आहेत हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का…? निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी जीवनसत्त्वे १) त्वचेसाठी व्हिटॅमिन ए तुम्हाला तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाची इतर चिन्हे कमी करायची असतील तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन एचा समावेश करा. व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..
Acidity

सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती नक्की वाचा…

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. कधीच अंडी, मासे व इतर मांसाहार करु नका नाहीतर मृत्यू लवकरच आहे. २) जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिऊ नका. अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे. ३) जेवणानंतर फळं खाणं टाळावं. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल. घराबाहेर बनवलेले अन्नपदार्थ टाळावे. ४) […]

अधिक वाचा..

तीळ शरीरातील हाडांना मजबूत बनवते…

तीळ: तीळ मजबुत हाडांसाठी फायदेशीर आहे. तीळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच. तसेच तीळात झिंक जास्त असते. जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे […]

अधिक वाचा..

लवकर झोप येण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

लवकर झोप येण्यासाठी काय करावे… आजकाल तरुण तसेच वयस्क वर्गात रात्री लवकर झोप न येण्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे लोक रात्रभर इकडून तिकडे पालटत राहतात. पण त्यांना झोप येण्याचे नाव घेत नाही. परंतु काही लोक असेही असतात ज्यांना अंथरुणावर पडता बरोबर झोप लागते तर या उलट काही लोक असे आहेत ज्यांना अंथरुणात शिरण्याचा […]

अधिक वाचा..

तोंडाचे विकार कारणे व उपाय

कारणे जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे. उपाय १) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. गुलकंद खा. ज्येष्ठमधाची कांडी चघळावी. २) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करुन तोंडातून लावा. हलका आहार घ्या. ३) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळाचा आहारात समावेश करा

ज्यांना वजन वेगाने कमी करण्याची इच्छा आहे. त्यांना आहारात फळांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांमुळे वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते. थोडं पण कामाच वजन कमी करण्यासाठी फळे ठरतात. गुणकारी फायबर आणि व्हिटॅमिनमुळे वजन कमी होण्यास मदत कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सध्याची व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..

बांगडी, पैजण आणि जोडवी आरोग्यासाठी फायदेशीर

सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते. बांगडी घालण्याचे फायदे 1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो. 2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. 3) बांगडी […]

अधिक वाचा..