निकालानंतर शहरात तणाव! भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ल्याचा आरोप

नाशिक: नाशिक महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी त्यांना कानशिलात लगावत मारहाण केली. या घटनेदरम्यान मारहाण करण्यासाठी आलेल्या एका […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेवर २५ वर्षांची ठाकरे यांची सत्ता संपुष्टात; महायुतीला काठावरचे बहुमत

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा निकाल लागला असून, महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांच्या शिवसेनेला यंदा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण ५४,६४,४१२ वैध मते नोंदवली गेली, तर ११,६७७ मते टपाली मतदानाद्वारे पडली. अधिकृत आकडेवारीनुसार […]

अधिक वाचा..

युवा स्वाभिमानची ऐतिहासिक मुसंडी; भाजपला सत्तेसाठी तडजोडीची वेळ

अमरावती: अमरावती महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाने १५ जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली असून, भाजपला सत्तास्थापनेसाठी त्यांच्या पिचवर येण्यास भाग पाडले आहे. या निवडणुकीत भाजपला तब्बल २० जागांचे नुकसान सहन करावे लागले असून, पक्षाला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने १५ जागा जिंकत आपली इभ्रत वाचवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) […]

अधिक वाचा..

मतदान कागद-पुसकी शाई हे कुणाला भीतच नाही

दगड की माती? लोकशाही सन्मानाने विकसित रहावी  मुंबई शितल करदेकर): लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. कारण याच प्रक्रियेतून नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येतो आणि आपल्यासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडता येतात. मात्र हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, हे भान अनेकदा विसरताना दिसते. तांचा जोगवा मागताना साधेपणा, नम्रता दाखवणारे अनेक जण निवडून […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी 

प्रभाग 01 अशोक हिवराळे – एमआयएम ज्योती अभंग – भाजप झिनत युनूस पटेल – एमआयएम बाळू मच्छिंद्र औताडे – उबाठा प्रभाग 02 पुष्पा रोजतकर – भाजप किशोर नागरे – शिवसेना (शिंदे गट) राज गौरव वानखेडे – भाजप सुवर्णलता उल्हास साळवे पाटील – भाजप प्रभाग 03 अफसर खान – वंचित बहुजन आघाडी अमित भुईगळ – वंचित […]

अधिक वाचा..

महायुतीचा धडाका! मुंबईत महापौर आमचाच; एकनाथ शिंदे

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर; भावनिक राजकारणाला नकार ठाणे: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचेच महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, ठाणे, कल्याण–डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत […]

अधिक वाचा..
nitin-thorat

रणसंग्राम महानगरपालिकांचा! भाजपला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले?

शिरूर (नितीन थोरात): राज्यातील 29 महापालिकांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असताना भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे. मतदारांनी दिलेला कौल मुंबई – पुणे सह अनेक ठिकाणी भाजप या पक्षाला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले? याचे वैचारिक मंथन करणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी पाहिले आहे की, एकूणच देशातील अनेक राज्य असतील किंवा […]

अधिक वाचा..

वसमतच्या विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

वसमत: वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सभागृह, वसमत येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत कामे तातडीने पूर्ण करण्याचे […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा […]

अधिक वाचा..

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित; त्यांच्या कुटुंबांसाठी समाजाने ठोस पावले उचलावीत

वाल्हे: देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजाने सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी केले. वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन […]

अधिक वाचा..