काचेच्या घरातून दगड फेकू नका; देशात सुसंवाद व एकीची गरज

मुंबई: देशातील आणि जगातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजात सुसंवाद, एकी आणि माणुसकी जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. “जिनके अपने घर शीशे के होते हैं, वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते” हा चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या परिस्थितीत अधिक लागू पडतो, असेही मत व्यक्त केले जात आहे. सध्या देशात धर्म, जात आणि […]

अधिक वाचा..

गोवा विधानसभेत शिंदे गटाची एन्ट्री? शिवसेना मुख्यमंत्री देणार; गजानन कीर्तिकरांचा मोठा दावा

मुंबई: Pramod Sawant यांच्या नेतृत्वाखाली सध्या Bharatiya Janata Partyने गोव्यात मजबूत सत्ता प्रस्थापित केली असून राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. दरम्यान, गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी फेब्रुवारी 2027 मध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांसाठी भाजपसह Indian National Congress, Aam Aadmi Party, Maharashtrawadi Gomantak Party आणि Revolutionary Goans Party […]

अधिक वाचा..

मुलासाठी कुणासोबतही झोपेन’ वक्तव्यामुळे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित वादात

मुंबई: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि Bigg Boss OTT 3 फेम Chandrika Dixit पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील तिचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यामुळे चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता […]

अधिक वाचा..

शून्यापासून सुरुवात! भाजप सत्तेसाठी तावडे यांची रणनिती सुरू

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसह सहा राज्यांतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्यासाठी पक्षाच्या बड्या नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawde यांच्या खांद्यावर केरळमध्ये पक्षाचा पहिला […]

अधिक वाचा..

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची मोठी खेळी म्हणाल्या…

मुंबई: निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी Mamata Banerjee यांनी मोठी घोषणा करत राज्यातील पुरोहित आणि मुअज्जिन यांना दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनात ५०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानंतर त्यांना आता दरमहा २,००० रुपये मानधन मिळणार आहे. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, पुरोहित आणि मुअज्जिन हे समाजाच्या आध्यात्मिक तसेच सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या सेवेची […]

अधिक वाचा..

‘लाडकी बहीण’ योजनेचा दुहेरी हप्ता एप्रिलमध्ये

मुंबई: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना राज्यभर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभामध्ये अनियमितता दिसून येत होती. मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […]

अधिक वाचा..

राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली; अनेक जिल्ह्यांत शाळांच्या वेळेत बदल

मुंबई: राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत असून उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कोकणासह विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी काही ठिकाणी कमाल तापमानात थोडी घट झाली असली तरी आठवड्याच्या शेवटी पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. हवामान विभागाने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला […]

अधिक वाचा..

मुलींना १००% तर मुलांना ५०% फी माफी; नियम मोडणाऱ्या कॉलेजांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय लागू केला आहे. या निर्णयानुसार मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ५० टक्के शुल्क माफी देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना स्पष्ट इशारा दिला की, शासनाच्या निर्णयानंतरही जर एखादे […]

अधिक वाचा..

२०३० पर्यंत घरगुती वीजदर २६% ने कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: पूर्वी वीजेचे दर दरवर्षी सुमारे ९ टक्क्यांनी वाढत होते. मात्र आता २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी वीजदर १.२ टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी शनिवारी दिली. त्यामुळे २०३० पर्यंत घरगुती वीजदरात २६ टक्के तर औद्योगिक वीजदरात ९ टक्क्यांची घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरजवळील अतिरिक्त बुटीबोरी […]

अधिक वाचा..

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल; आज दुपारी ४ वाजता वेळापत्रक जाहीर

मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज दुपारी ४ वाजता Election Commission of India पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. वृत्तानुसार, West Bengal, Kerala, Tamil Nadu आणि Assam या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश Puducherry येथे होणाऱ्या विधानसभा […]

अधिक वाचा..