राज्यात अत्यंत भयावह परिस्थिती असताना सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर; नाना पटोले

नागपूर: भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील गैव्यवहाराची महिनाभरात चौकशी पूर्ण करून कारवाई करा; विजय वडेट्टीवार 

मुंबई: एस. टी कामगारांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील आर्थिक अनियमितता प्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसांची बँक आहे. यामध्ये आर्थिक घोटाळे झाल्याची माहिती आहे.कर्जाचे व्याजदर ९ टक्के व […]

अधिक वाचा..

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीची विधानपरिषदेच्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात दखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात घोड धरणात झालेल्या वाळूच्या लिलावात अनेक त्रुटी असुन लिलावातील नियम व अटींचा भंग करत बेसुमार वाळू उपसा चालु असुन स्थानिक लोकांना वाळू मिळत नसल्याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी ठाम भुमिका घेत निर्भीडपणे वार्तांकन करत आपली भुमिका स्पष्ट केली होती. याचे पडसाद थेट नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात उमटले असुन […]

अधिक वाचा..

छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला. छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. […]

अधिक वाचा..

मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करा; आमदार अस्लम शेख

नागपूर: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका वर्षाहून अधिक काळ झाला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. शासनस्तरावर बैठक घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करुन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. आमदार शेख म्हणाले, २०० एमएलडी पेक्षा जास्त अशुद्ध सांडपाणी […]

अधिक वाचा..

उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना; मंत्री अतुल सावे 

नागपूर: ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्वाकांक्षी अशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याच निर्णय शासनाने घेतला असून त्यासंदर्भातील शासनादेश आज जारी करण्यात आला. याबाबत इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे […]

अधिक वाचा..

वॉटरग्रेस कंपनीला जैविक कचरा जमा करण्याची दिलेली मुदतवाढ रद्द करा; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती संभाजीनगर येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्यासाठी नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनी ला गेल्या २० वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देऊन तिला मुदतवाढ दिलेली आहे, ती रद्द करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषद सभागृहात केली. तसेच तिथे अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. सदर एजन्सीचे काम हे […]

अधिक वाचा..

मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात; विजय वडेट्टीवार 

नागपूर: नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईती दोन […]

अधिक वाचा..

आधार कार्डसंबंधी ‘हे’ काम 14 डिसेंबरपर्यंत करा पूर्ण, अन्यथा तुम्ही येणार अडचणीत 

सर्व सरकारी योजना, बँक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड महत्वाचे असते. अशा वेळी आता सरकारने आधारकार्ड संबंधी एक नवीन अपडेट आणले आहे. 14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट यावेळी UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेटसाठी *14 डिसेंबर* ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार अपडेट केले नाही, तर त्यानंतर तुमची अनेक कामे अडकू शकतात. […]

अधिक वाचा..

कांदा निर्यातीवरील बंदी उठवा; अंबादास दानवे

नागपूर: राज्यात गेल्या वर्षभरात अवकाळी, सततचा पाऊस, संततधार यामुळे मोठया प्रमाणात शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदतीची घोषणा करूनही एक रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांपेक्षाही कमी पीक विम्याची रक्कम जमा करून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचा आरोप करत […]

अधिक वाचा..