अजित पवार गेले, पण वाद उफाळला! पवार कुटुंबात नेमकं काय सुरू आहे

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य कसे चालवायचे, आर्थिक घडी कशी बसवायची याचा दांडगा अनुभव असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात […]

अधिक वाचा..

बारामतीचा वाघ अजूनही समर्थ आहे! अजित दादांच्या निधनानंतर शरद पवार रणांगणात

बारामती: अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या धक्क्याचा सर्वात खोल परिणाम पवार कुटुंबावर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कायम खंबीर आणि संयमी राहिलेले शरद पवार यांच्यासाठी हे नुकसान केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार हे शरद पवारांचे […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून आज सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना प्रचंड […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-समीकरण बदलणार? राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. 29 जानेवारी रोजी बारामती तालुक्यात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरही अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. वक्तशीरपणा, धडाडीचे निर्णय, प्रशासनावरची पकड […]

अधिक वाचा..

भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या […]

अधिक वाचा..
kumar-nanekar

शिरूर मध्ये ‘तुतारी’चा दणदणाट! कुमार नाणेकर यांच्या प्रचारात उसळला जनसागर; तरुणाई रस्त्यावर…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कारेगाव-कान्हूर मेसाई पंचायत समिती गटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार अक्षय (कुमार) महाराज नाणेकर यांच्या प्रचार शुभारंभाने संपुर्ण रांजणगाव गणपती परिसर अक्षरशः ढवळून निघाला. पहिल्याच दिवशी उमेदवाराच्या प्रचारात जनसागर उसळला आणि तरुणाईने रस्त्यावर उतरुन ताकद दाखवून दिली. पंचायत समिती गटातील प्रत्येक गावातून नागरिक मोठ्या संख्येने […]

अधिक वाचा..

नांदणीची नंदा पोळ जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या

नांदणी: नांदणीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नंदा पोळ यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नोकरी मिळाली आहे. या निवडीमुळे त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. नंदा पोळ या मूळच्या नांदणीच्या असून, त्यांच्या कुटुंबाचा फारसा राजकीय इतिहास नाही. त्यांनी प्रथम ग्रामपंचायतीत अर्ज भरला होता; मात्र, ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. रत्नाप्पा कुंभार यांच्या […]

अधिक वाचा..

Video: रांजणगाव-कारेगाव गटात मतदारांचा कौल कुणाला?

शिरूर : शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहेत. परंतु, रांजणगाव-कारेगाव गटात मतदारांचा कौल नेमका कोणाला आहे, याबाबत www.shirurtaluka.comचे संपादक तेजस फडके यांनी मतदारांशी संपर्क साधला आहे. View this post on Instagram View this post on Instagram View this post on Instagram View this post on Instagram View this post […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका महापौरपदावरून राजकीय घडामोडींना वेग; संजय राऊतांचा शिंदे सेनेवर मोठा दावा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात हालचाली सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदेंकडून लवकरच धनुष्यबाण चिन्ह जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर, “माझ्या हातात सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ […]

अधिक वाचा..